शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय वारकरी संमेलनात ‘शेतकरी आत्महत्येवर चिंतन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:14 IST

संतसंमेलन : विविध 12 ठरावांवर झाली चर्चा

नंदुरबार : शेतकरी हाच वारकरी, त्याची आत्महत्या ही चटका लावणारी ठरते, शेतकरी आत्महत्या का करतो, याचा शोध घेत सतांनी ‘लोकपिठावरुन’ सतत प्रबोधन करुन शेतक:यांना समंजस कराव़े आत्महत्या थांबवण्यासाठी शासनानेही योग्य ती मदत करुन शेतक:यांचे पुनवर्सन करावे असे चिंतन राज्यस्तरीय वारकरी संमेलनात गुरुवारी करण्यात आल़े नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात रामकृष्ण नगरीत 21 डिसेंबरपासून राज्यस्तरीय वारकरी संमेलनास सुरुवात झाली होती़ अखिल भारतीय वारकरी मंडळाने आयोजित केलेल्या या संमेलानाचा शुक्रवारी समारोप होणार आह़े तत्पूर्वी गुरुवारी सकाळी संतसंमेलन घेण्यात येऊन विविध ठराव करण्यात आल़े या ठरावांनंतर उपस्थित संत, मंडळाचे पदाधिकारी, वारकरी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत या ठरावांवर चर्चा होऊन दीर्घ चिंतन झाल़े व्यासपीठावर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, देव गोपाळ शास्त्री महाराज, संत बाबाजी महाहंस महाराज आडगावकर, संतोषनंद शास्त्री महाराज, अनिल महाराज वाळके, अविनाश जोशी महाराज, विजय महाराज जाधव, नामदेव शास्त्री महाराज टेंभेकर, संध्याबाई माळी, भिला खोरीकर, अंबादास महाराज कोडदेकर, समाधान महाराज आदी उपस्थित होत़े प्रास्ताविक अनिल महाराज वाळके यांनी केल़े सूत्रसंचालन ज्ञानेश्वर महाराज माळी तर आभार पावबा महाराज अक्राळेकर यांनी मानल़े पसायदानाने समारोप झाला़ शासनाकडून दरवर्षी केवळ 60 भजनी कलावंतांना अनुदान दिले जात़े ही संख्या वाढवून 300 करण्यात यावी तसेच पेन्शनमध्ये वाढ करावी़वारक:यांना आरोग्य व आपत्कालीन मदत देण्यात यावी़ शेतकरी-वारकरी हा प्रश्न शासनाने गांभिर्याने घेऊन शेतक:यांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घ्यावा़गावागावात संतांच्या सहाय्याने व्यसनमुक्ती विषयावर प्रबोधन करण्यात याव़ेबेटीबचाव, पर्यावरण, कुपोषण, महिला सक्षमीकरण या विषयांना शासनाने प्राधान्य द्याव़ेअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सहाय्याने राज्यात वारकारी भजन, तत्त्वज्ञान, संत साहित्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात यावी़अध्यात्म विज्ञान यांची समीक्षा करत सांगड घालून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करावा़समाजात धर्मनिष्ठेबाबत प्रबोधन करण़ेवारक:यांमध्ये शासनाच्या विविध योजनाची माहिती होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण़ेतिर्थक्षेत्रांची माहिती सामान्यांर्पयत पोहोचवण्यासाठी शासनाने प्रयत्न कराव़े गुजरात राज्यात अखिल भारतीय मंडळाने कार्य करुन वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य पोहोचवाव़े