शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सोयाबीन पेरले आता रोपाची वाढ होवून उत्पादनाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यभर सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यभर सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे़ परंतु याउलट नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती असून केवळ तीनच तक्रारी तालुका कृषी विभागस्तरावर मिळाल्या होत्या़ या तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून सोयाबीन पेरणी पूर्ण होत आली आहे़जिल्ह्यात यंदा २७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाकडून निर्धारित करण्यात आले होते़ यासाठी किमान ५ हजार किलो बियाणे मागणी करण्यात आली होती़ यातील बियाण्याची आवक होत होती़ दरम्यान राज्यातील विविध भागात सोयाबीन बियाण्यांबाबत तक्रारी वाढल्याने जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची योग्य ती तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या़ यातून तालुका आणि जिल्हास्तरावरील आठ भरारी पथकांनी बियाणे तपासणी केली होती़ जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात केवळ तीनच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ या तक्रारींवर परस्पर समझोते होवून शेतकऱ्यांना बदली बियाणे देण्यात आले होते़ यानंतर मात्र जिल्ह्यात बियाणे उगवण किंवा इतर तक्रारी देण्यात आलेल्या नाहीत़ या तक्रारी प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या पथक प्रमुख एऩडी़पाडवी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ आजअखेरीस नंदुरबार जिल्ह्यात २१ हजार ८१ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे़ यात नंदुरबार ६१९, नवापूर ८ हजार २८०, शहादा ६ हजार १६६, तळोदा २ हजार १६३, धडगाव ३४२ तर अक्कलकुवा तालुक्यात ३ हजार ५११ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणी पूर्ण करण्यात आली आहे़ एकूण ७७ टक्के ही पेरणी पूर्ण झाल असून आगामी काळात पेरणीचा आकडा ९५ टक्के होण्याची शक्यता आहे़ बियाण्याबाबतच्या शंकेमुळे शेतकºयांनी यंदा सोयाबीन पेरणीला काही ब्रेक देत क्षेत्र कमी केल्याची माहिती आहे़