शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

केळीच्या खांबांसोबत जळाली सामाजिक वनीकरणाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:01 PM

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी ते करणखेडा रस्त्या दरम्यान असलेल्या धिरजगाव फाटय़ाजवळ अज्ञातांकडून केळीचे खांब जाळण्यात आले आह़े परंतु या खांबासोबत सामाजिक वनीकरण विभागाकडून लावण्यात आलेली झाडेही जळून खाक झाली असल्याची भिषण घटना समोर आली आह़े या घटनेबाबत पर्यावरण प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आह़े सध्या केळीचा ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी ते करणखेडा रस्त्या दरम्यान असलेल्या धिरजगाव फाटय़ाजवळ अज्ञातांकडून केळीचे खांब जाळण्यात आले आह़े परंतु या खांबासोबत सामाजिक वनीकरण विभागाकडून लावण्यात आलेली झाडेही जळून खाक झाली असल्याची भिषण घटना समोर आली आह़े या घटनेबाबत पर्यावरण प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आह़े सध्या केळीचा हंगाम जोरात सुरु आह़े केळी काढल्यानंतर उर्वरीत केळीच्या खांबांची शेतक:यांकडून विल्हेवाट लावण्यात येत असत़े काही वेळा ऊस उत्पादक शेतक:यांकडून या केळीच्या खांबांना इतरत्र फेकूण देण्यात येत असत़े तर काहींकडून एखादी निजर्न ठिकाणी नेत खांब जाळून टाकण्यात येत असतात़ या ठिकाणीही मोकळ्या जागेत खांबांची जाळून विल्हेवाट लावण्यात आली आह़े परंतु लगतच इतरही वृक्ष असल्याने यामुळे तेदेखील जळून खाक झाले आहेत़ त्यामुळे संबंधित प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आह़े या ठिकाणी केळीचे खांब जाळण्यासाठी आणण्यात आले होत़े परंतु रस्त्यालगत लावण्यात आलेल्या वृक्षांजवळच हे खांब जाळल्याने तसेच उन्हामुळे या आगीने अधिकच पेट घेतल्याने साधारणात 20 ते 25 झाडांचे खोड या आगीत जळाले आह़े त्यामुळे पुढील काळात हे झाडे टिकाव धरु शकतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आह़े अशाच घटना इतरही ठिकाणी होण्याची शक्यता असल्याने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आह़े