शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मेंढपाळ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गेले आठ महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक मेंढपाळ आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेले आठ महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक मेंढपाळ आपल्या गावाकडे प्रस्थान करीत असतात. मात्र या वर्षी मेंढपाळांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागले.२२ मार्चपासून संचार बंदीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मेंढपाळांना गावोगावी भटकंती करण्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. चार महिने मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो. परंतु पावसाळा गेला की, पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्या जवळील असलेला मेंढ्यांच्या कळप घेवून येत असतात.साधारण दिवाळीच्या सणामध्ये या मेंढपाळांचे शहादा तालुक्यातील जिथे चाऱ्याची सोय होईल अश्या ग्रामीण भागात आगमन होत असते. पावसाळ्यात विविध प्रकारची झाडे निर्माण होत असता. तसेच पीक घेतल्यानंतर रिकाम्या झालेल्या शेतात शेतकरी मेंढ्यांचे कळप बोलवत असतात. शेतात मेंढ्यांचा कळप आल्याने शेतातच मेंढ्यांची विष्ठा पडत असल्याने त्याचा खतासारखा वापर होत असल्याचे शेतकऱ्यांनकडून सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या चाºयाचा प्रश्नदेखील मार्गी लागत असतो.ग्रामीण भागात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे असे आॅक्टोबर-नोव्हेंबर ते मे-जून दरम्यान उघड्यावरच असतो. सुमारे २०० ते ३०० किलोमीटर मेंढपाळांना चाºयासाठी भटकंती करावी लागत असते. पाऊस पडू लागल्याचे चिन्ह निर्माण होताच मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन घराकडे परतीची वाट धरू लागले आहे. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो. मात्र यावर्षी आलेले कोरोना संकटमुळे काही मेंढपाळांनी आपला मोर्चा लवकरच गावाकडे वळविला आहे. साधारणपणे जून महिन्यात मेंढपाळ निघत असतात. काही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मार्गस्थ हात असतात. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या भितीमुळे परतीच्या प्रवासात मेंढपाळ व्यस्त झालेचे चित्र पहावयास मिळत आहे.