शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

स्वच्छ भारत अभियानाला गैरव्यवहाराचे गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:34 PM

नंदुरबार : अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ तयार शौचालयांचा दर्जा निकृष्ट असून ते वापराविना आहेत़ शौचालये तयार करण्यासाठी गुजरातच्या ठेकेदारांना कामे देऊन लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत करण्यात आला़ याआरोपानंतर दोन तालुक्यात चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल़े सभेच्या ...

नंदुरबार : अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ तयार शौचालयांचा दर्जा निकृष्ट असून ते वापराविना आहेत़ शौचालये तयार करण्यासाठी गुजरातच्या ठेकेदारांना कामे देऊन लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत करण्यात आला़ याआरोपानंतर दोन तालुक्यात चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल़े सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, महिला व बालकल्याण सभापती लताबाई पाडवी, शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे उपस्थित होत़े सभेच्या प्रारंभी मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात येऊन कामकाजाला सुरूवात करण्यात आली़ विविध विषयांना मंजूरी दिल्यानंतर सदस्यांच्या लेखी प्रश्नांअंतर्गत सदस्य नितेश वळवी यांनी दुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील शौचालयांचा मुद्दा उपस्थित केला़ यावेळी त्यांनी शौचालय निकृष्ट आहे असे लाभार्थीने करून दिलेले ‘शपथपत्र’ सभागृहात सादर केल़े नितेश वळवी म्हणाले की अक्कलकुवा तालुक्यातील 912 शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे सव्रेक्षण आह़े तर उर्वरित शौचालयांना एकच टाकी आह़े पाण्याच्या टाक्यांविना असलेल्या शौचालयांचा प्रश्न गंभीर असूनही स्वच्छ भारत अभियान कक्षाकडून कारवाई झालेली नाही़ सदस्य योगेश पाटील यांनीही धडगाव तालुक्यात 1 हजार 240 शौचालयांचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट असून लाभार्थी त्यांचा ुइच्छा असूनही वापर करू शकत नसल्याचे सांगितल़े त्यांच्या आरोपांवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी यांना उत्तर न देता आल्याने सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ यातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल़े समितीत दुस:या तालुक्याचे अधिकारी दोन्ही तालुक्यात जाऊन पाहणी करणार आहेत़ सभेत बांधकाम विभागाकडून त:हावद ते प्रकाशा या सात किलोमीटर रस्त्याचे काम का पूर्ण होत नाही असा प्रश्न ज्येष्ठ सदस्य रामचंद्र पाटील यांनी उपस्थित करत अधिकारी सत्ताधा:यांचेही ऐकत नसल्याची खंत व्यक्त केली़ विविध विभागांचा आढावा घेण्यात येऊन ठरावांना मंजूरी ेदेण्यात आली़