शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

सातपुडय़ाला लागले आंबा हंगामाचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ात आंबा झाडांना मोहोर आल्याने सध्या ठिकठिकाणी ‘मोहोरलेल्या’ बागा नजरेस पडत आहेत़ आंबा हंगामाचा वेध लागलेल्या सातपुडय़ात यंदा तब्बल 568 हेक्टरवर पसरलेल्या विस्तीर्ण बागांमधून सातपुडय़ातील गावठी आंब्याचा गोडवा चाखता येणार आह़े  केळी आणि पपईनंतर जिल्ह्यात सर्वाधिक आंबा झाडे आहेत़ जिल्ह्यात एकूण 1 हजार 843 हेक्टर क्षेत्रावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ात आंबा झाडांना मोहोर आल्याने सध्या ठिकठिकाणी ‘मोहोरलेल्या’ बागा नजरेस पडत आहेत़ आंबा हंगामाचा वेध लागलेल्या सातपुडय़ात यंदा तब्बल 568 हेक्टरवर पसरलेल्या विस्तीर्ण बागांमधून सातपुडय़ातील गावठी आंब्याचा गोडवा चाखता येणार आह़े  केळी आणि पपईनंतर जिल्ह्यात सर्वाधिक आंबा झाडे आहेत़ जिल्ह्यात एकूण 1 हजार 843 हेक्टर क्षेत्रावर आंबा बागा आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात 0़50, अक्कलकुवा 642, नवापूर 564, धडगाव 567 व तळोदा तालुक्यात 20 हेक्टर आंबा झाडे आहेत़ यातही सातपुडय़ातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात  तयार केला जाणारा कै:यांचा ‘आमचूर’ देशभरातील बाजारपेठेत पोहोचला आह़े येथे चालाणा:या आमचूर उद्योगामुळे सातपुडय़ातील अनेक कुटंबांना वार्षिक रोजगार मिळतो़ आमचूर उत्पादनातून दुर्गम भागातील व्यापा:यांचा व्यापार वाढीस लागत आह़े विशेष म्हणजे सातपुडय़ाच्या दुर्गम भागात झाडांवर लगडणारा ‘गावठी’ आंबा राज्यभर प्रसिद्ध आह़े आदिवासी बांधवांकडूनच उत्पादित केल्या जाणा:या या आंबा उत्पादनाची सध्या धडगाव तालुक्यात जय्यत तयारी सुरू असून आंबा बागांमध्ये दोन फवारणी पूर्ण करण्यात येऊन तिस:या फवारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आह़े दुर्गम भागात गावठी आंब्यासोबतच इतर अनेक प्रजातींच्या आंब्यांचे उत्पादन यंदा येणार असल्याने त्यांच्या ब्रँडिगची गरज भासणार आह़े यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रकारे नंदुरबार जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील व्यापा:यांसोबत संपर्क करण्यात आला होता़ त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने येथील आंबा एप्रिलनंतर राज्यभर पोहोचणार आह़े यासोबत आमचूर व्यापा:यांसोबतही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आह़े गुजरातसह मध्यप्रदेशातील इंदौर आणि राजस्थानातील आमचूर व्यापारी याठिकाणी खरेदीसाठी येण्यास उत्सुक असतात़ आमचूर उत्पादनामुळे दुर्गम भागात लाखो रूपयांची उलाढाल होत़े नैसर्गिकरित्या वनक्षेत्रात आणि परसबागेत वाढणा:या गावठी आंब्यांना देशभरात पोहोचवण्यासाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आह़े धडगाव तालुक्यात ठिकठिकाणी मोहोर आलेल्या आंबा झाडांची गणना करण्याचे कामही कृषी विभाग हाती घेणार आह़े