शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात ‘मातृवंदना’ची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:02 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात  बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण होत आह़ेगरीब, आदिवासी, गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता ...

ठळक मुद्देकाय आहे योजना.. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थी गरोदर मातांना तीन टप्प्यात 5 हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येत असत़े पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची लवकरात लवकर (150 दिवसाच्या आता) नोंदणी केल्यावर 1 हजार रुपये, सहा महिन्यानंतर परंतु किमान ग

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात  बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण होत आह़ेगरीब, आदिवासी, गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्रशासनाकडून ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राबविण्यात येत आह़े परंतु जिल्ह्यातील दुर्गम भागात  पुरेशा बँकशाखा अद्यापही पोहचल्या नसल्याने केंद्राच्या या महत्वाकांक्षी योजनेपासून अनेकांना वंचित रहावे लागणार असल्याची स्थिती दिसून येत आह़े धडगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची केवळ एकच शाखा आह़े त्यामुळे सातपुडय़ाच्या जवळ असलेल्या या दुर्गम भागातील गर्भवती महिलांना योजनेचा लाभ घेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात या योजनेचे महत्व अनन्य साधारण आह़े दुर्गम भागात बहुतेक महिला घरीच प्रसुत होतात़ त्यामुळे माता मृत्यू व नवजात शिशु दगावण्याच्या संख्येतही मोठी वाढ होत असत़े खाजगी दवाखान्यात ‘सिजेरियन’ तसेच प्रसुतीचा खर्च न परवडणारा असतो़ त्यामुळे मोलमजुरी  करुन आपले पोट भरणा:या या आदिवासी महिलांना घरीच प्रसुती करण्याशिवाय पर्याय नसतो़ दुर्गम भागातील गरोदर महिलांना प्रसुतीचा खर्च, आवश्यक खाद्य पुरविण्यासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु करण्यात आली आह़े  परंतु अशा अडचणींमुळे ही योजना अद्यापही दुर्गम भागातील लाभाथ्र्यापासून कोसो दुर असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आह़े जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून योजना राबविण्यासाठी उत्तम काम बजाविण्यात येत आहे, यात शंका नाही़ परंतु बँकाचे जाळे अधिक विस्तारणे आवश्यक आह़े