शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात ‘मातृवंदना’ची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:02 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात  बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण होत आह़ेगरीब, आदिवासी, गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता ...

ठळक मुद्देकाय आहे योजना.. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थी गरोदर मातांना तीन टप्प्यात 5 हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येत असत़े पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची लवकरात लवकर (150 दिवसाच्या आता) नोंदणी केल्यावर 1 हजार रुपये, सहा महिन्यानंतर परंतु किमान ग

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात  बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण होत आह़ेगरीब, आदिवासी, गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्रशासनाकडून ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राबविण्यात येत आह़े परंतु जिल्ह्यातील दुर्गम भागात  पुरेशा बँकशाखा अद्यापही पोहचल्या नसल्याने केंद्राच्या या महत्वाकांक्षी योजनेपासून अनेकांना वंचित रहावे लागणार असल्याची स्थिती दिसून येत आह़े धडगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची केवळ एकच शाखा आह़े त्यामुळे सातपुडय़ाच्या जवळ असलेल्या या दुर्गम भागातील गर्भवती महिलांना योजनेचा लाभ घेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात या योजनेचे महत्व अनन्य साधारण आह़े दुर्गम भागात बहुतेक महिला घरीच प्रसुत होतात़ त्यामुळे माता मृत्यू व नवजात शिशु दगावण्याच्या संख्येतही मोठी वाढ होत असत़े खाजगी दवाखान्यात ‘सिजेरियन’ तसेच प्रसुतीचा खर्च न परवडणारा असतो़ त्यामुळे मोलमजुरी  करुन आपले पोट भरणा:या या आदिवासी महिलांना घरीच प्रसुती करण्याशिवाय पर्याय नसतो़ दुर्गम भागातील गरोदर महिलांना प्रसुतीचा खर्च, आवश्यक खाद्य पुरविण्यासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु करण्यात आली आह़े  परंतु अशा अडचणींमुळे ही योजना अद्यापही दुर्गम भागातील लाभाथ्र्यापासून कोसो दुर असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आह़े जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून योजना राबविण्यासाठी उत्तम काम बजाविण्यात येत आहे, यात शंका नाही़ परंतु बँकाचे जाळे अधिक विस्तारणे आवश्यक आह़े