शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

दीड हजार हेक्टरवर बरसला अवकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गत दोन आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे 268 गावातील 1 हजार 400 हेक्टर शेतजमिनीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गत दोन आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे 268 गावातील 1 हजार 400 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याने पंचनाम्यांना सुरुवात झाली आह़े यात शनिवार दुपार्पयत केवळ 94 गावांचे पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आह़े उर्वरित पंचनामे पुन्हा सोमवारपासून होण्याची शक्यता असली तरी पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़       जिल्ह्यातील नंदुरबार, नवापुर, शहादा, धडगाव या चार तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याचा प्रशासनाचा दावा आह़े प्रशासनाने यासाठी तलाठींना सूचित करुन पंचनामे करण्याचे आदेश काढले होत़े शुक्रवारपासून या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली होती़ तत्पूर्वी मंडळाधिकारी व तलाठी यांना प्रशासनाने नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश काढले होत़े या आदेशानुसार जिल्ह्यात केवळ 268 गावांच्या शिवारातच नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता़ यात नंदुरबार 88, नवापुर 27, शहादा 54 तर धडगाव तालुक्यातील 99 गावांमध्ये अवकाळीची मार बसल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू अवकाळी पावसामुळे कापसाचे सर्वाधिक नुकसान झालेल्या तळोदा तालुक्याचा मात्र समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े अक्कलकुवा तालुक्यातही पावसाने हजेरी दिल्याने तेथेही नुकसान झाले आह़े परंतू प्रस्तावित नुकसानीच्या यादीत या दोन्ही तालुक्यातील एकाही गावांचे नाव समाविष्ट नसल्याचे प्रशासकीय कागदपत्रांवर दिसून आले आह़े जिल्ह्यात यंदा तब्बल 129 टक्के पाऊस आजअखेरीस झाल्यची माहिती आह़े यात सर्वच तालुक्यात अवकाळी बरसला असल्याने केवळ ठराविक गावांमध्येच नुकसान झाल्याचा आढावा घेण्यात आल्याने उर्वरित गावांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आह़े प्रशासनाकडून पंचनामे सुरु असल्याचे सांगण्यात येत असले तरीही त्यात नवीन गावांचा समावेश होणार किंवा कसे याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही़ शनिवारी जिल्ह्यातील विविध भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली होती़ तळोदा तालुक्यासह धडगाव आणि तोरणमाळ परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आह़े यातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे तात्काळ करण्याची मागणी शेतक:यांनी केली आह़े या प्रामुख्याने मका आणि कापसाचे नुकसान झाले आह़े 

नंदुरबार तालुक्यात 165, नवापुर 222, शहादा 496 अशा 883 शेतक:यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाला देण्यात आली होती़ यात नंदुरबार तालुक्यात 375, नवापुर 60, शहादा 284 तर धडगाव तालुक्यात 686़24 हेक्टर अशा एकूण 1 हजार 405 हेक्टरवरच्या पिकांना अवकाळीची मार बसली आह़े यात शनिवार दुपार्पयत नंदुरबार तालुक्याच्या 13 गावात 20, नवापुर तालुक्याच्या 13 गावांमधील 145, शहादा तालुक्यातील 43 गावच्या 335 तर धडगाव तालुक्यातील 25 गावांमधील 125 शेतक:यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले होत़े सायंकाळर्पयत हे पंचनामे सुरु राहणार असल्याने रात्री उशिरार्पयत आकडे येणार असल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू काही ठिकाणी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पंचनाम्यांच्या आकडेवारीत पुन्हा बदल होण्याची माहिती देण्यात आली आह़े