शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्ट महिन्यात २६ हजार शेतकऱ्यांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात संततधार पावसाने हजेरी लावली होती़ यातून नुकसान झालेल्या २६ हजार शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात संततधार पावसाने हजेरी लावली होती़ यातून नुकसान झालेल्या २६ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ कृषी विभागाने नुकतीच याबाबत कारवाई पूर्ण केली आहे़आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली होती़ यात धान्य आणि कडधान्य पिकांसह बागायती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली होती़ जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या पथके तैनात करण्यात आली होती़ पथकांनी सहा तालुक्यात हे पंचनामे पूर्ण केले आहेत़ सर्व ३६ महसूली मंडळात करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये २६ हजार ४६१ शेतकरी हे बाधित असल्याचे यावेळी समोर आले होते़ या शेतकºयांचे एकूण ११ हजार २४२ हेक्टरवर असलेली पिके संततधारेमुळे नष्ट झाली आहेत़ बाधित शेतकºयांना तातडीने भरपाई देण्याबाबत प्रशासनाने राज्यशासनाकडे पाठपुरावा केला आहे़ तातडीने झालेल्या या कारवाईमुळे शेतकºयांना येत्या काळात मदत मिळून मोठा दिलासा मिळणार आहे़