शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

पाणी पुनर्भरणासाठी ‘राहुरी पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:32 IST

मोहिम : कोळदा कृषी विज्ञान केंद्राकडून गावोगावी होतेय शेतकऱ्यांचे प्रबोधन

नंदुरबार : गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेले पर्जन्यमान, वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत झालेली घट या पार्श्वभूमिवर येत्या पावसाळ्यात भूजल पातळी वाढविण्यासाठी नंदुरबारात सध्या ‘राहुरी पॅटर्न’चा वापर करण्यात येत आहे़कोळदा ता़ नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे सध्या गावोगावी फिरुन पाणी पुनर्भरणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत़ या माध्यमातून वर्षानुवर्षे बंद पडलेल्या कुंपनलिका कशा प्रकारे पुन्हा कार्यान्वित होऊ शकतात याचे मार्गदर्शन व प्रात्याक्षिक शेतकºयांसमोर सादर करण्यात येत आहे़ राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील भूजल सर्वेक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या मॉडेलनुसार नंदुरबारात पाणी पुनर्भरण मोहिम राबविण्यात येत आहे़ यांतर्गत ब्राह्मणपुरी ता़ शहादा येथे २५ ठिकाणी तसेच न्याहली, शिंदे, कोळदे, समशेरपूर, लहान शहादे आदी ठिकाणीही या मॉडेलनुसार पाणी पुनर्भरणचे काम करण्यात आले आहे़ या शिवाय जिल्ह्यात विविध ठिकाणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़ जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भूजल पातळीत घट होताना दिसून येत आहे़ पावसाचे पाणी वाहून जात असल्याने वर्षानुवर्षे लाखो लीटर पाण्याची केवळ वाहून गेल्याने नासडी होत असते़ त्यामुळे साहजिकच भूजल पातळीदेखील वाढत नसून दिवसेंदिवस त्यात घटच होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे़ त्यामुळे कोळदा कृषी विज्ञान केंद्राकडून राहुरी विद्यापीठाच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या पॅटर्ननुसार जिल्ह्यातील शेतकºयांना याचा कसा लाभ मिळू शकेल याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे़