शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांचा समाना करीत असतांनाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांचा समाना करीत असतांनाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये मोठी भर पडली आहे.कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात सुरु विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांचाच एक भाग असलेल्या संचारबंदीत सर्वच घटक अडले आहे, त्यातून शेतकरीही सुटला नाही. वाहतुक बंद झाल्याने शेतमाल पडून आहे. बहुतांश पिके शेतातच खराब होत आहे. अशा समस्यांशी शेतकरी या दोन हात करीत असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दुपटीने भर पडली आहे.नंदुरबार तालुक्यातील शहादा शहादे व कोपर्ली भागात गहू पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकºयांचे गव्हाचे पिक काढणीचा कालावधी आला आहे.त. परंतु सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे गहू कापणीसाठी कुठलाही हार्वेस्टर मालक पुढे धजावत नाही. परिणामी पिके शेतातच आहे. असे असतांनाच अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.पपई उत्पादकांची देखील हीच परिस्थिती आहे. संचारबंदीमुळे पपई खरेदीसाठी व्यापरी येत नाही. पपईची तोडणीच झाली नसल्यामुळे बहुतांश शेतकºयाची पपई परिपक्वहोऊन झाडावरच पिकली, काही पपई खराब देखील झल्या. अशी समस्या असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस झाला, या पावसाने अन्य पपईच्या बागाही व्यापल्या असून फळे खराब होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काही नियम शिथील करण्याची मागणी होत आहे.