शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

नंदुरबारातील ‘रब्बी’ला हवे 14 हजार मेट्रिक टन खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा 71 हजार हेक्टरवर रब्बी पेरण्या होणार आहेत़ या पाश्र्वभूमीवर शेतक:यांनी 11 हजार मेट्रिक टन खताची खरेदी केली असून अद्यापही 14 हजार मेट्रिक टन खताची गरज आह़े  जिल्ह्यात गेल्या काही वर्षात रासायनिक खतांची गरज वाढली आह़े यासाठी जिल्ह्यात नियुक्त केलेल्या परवानाधारक पुरवठादारांना कृषी विभागाकडून नियंत्रित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा 71 हजार हेक्टरवर रब्बी पेरण्या होणार आहेत़ या पाश्र्वभूमीवर शेतक:यांनी 11 हजार मेट्रिक टन खताची खरेदी केली असून अद्यापही 14 हजार मेट्रिक टन खताची गरज आह़े  जिल्ह्यात गेल्या काही वर्षात रासायनिक खतांची गरज वाढली आह़े यासाठी जिल्ह्यात नियुक्त केलेल्या परवानाधारक पुरवठादारांना कृषी विभागाकडून नियंत्रित दरांमध्ये खतांचा पुरवठा करण्यात येतो़ यंदा कृषी विभागाने जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी केंद्रीय कृषी विभागाकडे 14 हजार मेट्रिक टन खताची मागणी केली आह़े मात्र हे खत अद्यापही जिल्ह्यास प्राप्त झालेले नाही़ शेतक:यांना खताची टंचाई जाणवू नये यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने खरीप हंगामात विक्रेत्यांकडे शिल्लक असलेल्या रासायनिक खताचे योग्य ते नियोजन करून शेतक:यांना उपलब्ध करून दिले आह़े यामुळे शेतक:यांची शेतीकामे सुरळीत सुरू आहेत़ दरम्यान,  नंदुरबार जिल्ह्यात अधिकृत रासायनिक खत विक्रेते हे 570 आहेत़ या विक्रेत्यांकडे खतांसाठी शेतक:यांनी नोंदण्या करून ठेवल्या होत्या़ मात्र रब्बी हंगामाला सुरूवात होऊनही खतांचा रॅक न आल्याने विक्रेत्यांनी शिल्लक असलेल्या खतांची विक्री चालवली आह़े यात गेल्या काही वर्षात झालेल्या नोटाबंदीमुळे शेतकरी आणि खत विक्रेते यांच्या व्यवहारांवर परिणाम झाले होत़े त्यावर पर्याय काढत गेल्यावेळी पीओएस मशिन्सचे वाटप करण्यात आले होत़े यानुसार जिल्ह्यात आजही 160 ठिकाणी पीओएसद्वारे खत आणि बियाण्यांची विक्री होत असल्याने शेतक:यांनाही सोयीचे झाले आह़े शेतक:यांकडे असलेले एटीएमकार्ड तसेच इतर कार्डच्या माध्यमातून खतांचे बिल देण्याची व्यवस्था झाल्याने काहीअंशी व्यवहार सुरळीत झाले आहेत़ जिल्ह्यात खतांची टंचाई होऊ नये यासाठी खरीप हंगामात 60 हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक खतांची आवक केली गेली होती़ वेळोवळी यात वाढ झाल्याने रब्बी हंगामासाठी 11 हजार मेट्रिक टन खते विक्रेत्यांकडे पडून होती़ खतांची आवक लांबल्यानंतर ही खते कामी आली आहेत़ यंदाबियाण्यांचीही प्रमाणात विक्री झाली होती़