शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

वीज बिलाच्या तक्रारींसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज बील दुरूस्तीसाठी आणि तक्रारींसाठी वीज कंपनीच्या कार्यालयात नागरिकांच्या चकरा वाढल्या आहेत. गुरुवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वीज बील दुरूस्तीसाठी आणि तक्रारींसाठी वीज कंपनीच्या कार्यालयात नागरिकांच्या चकरा वाढल्या आहेत. गुरुवारी सकाळी तर रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संबधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वारंवार समजवून देखील ग्राहकांचे समाधान होत नसल्याचे चित्र आहे.लॉकडाऊनच्या काळातील अडीच ते तीन महिन्यांचे एकत्रीत वीज बील ग्राहकांच्या हाती पडत आहे. वीज बिलातील रक्कम पाहून अनेक ग्राहकांना घाम फुटला आहे. ही बाब लक्षात घेता अनेकजण वीज कंपनीच्या कार्यालयात जाऊन वीज बिलाबाबत तक्रार करून आक्षेप घेत आहेत. संबधित अधिकारी व कर्मचारी त्यांचे समाधान करून देण्यासाठी प्रयत्न देखील करीत आहेत. परंतु ग्राहकांचे समाधान होत नसल्याचे चित्र आहे. बुधवारी तर तक्रारी करणाऱ्यांची रांगच लागली होती.काही ग्राहकांनी मात्र आॅनलाईन लिंकवरील आपल्या बिलाची पडताळणी करून त्याची शहनिशा करून आॅनलाईन बील भरण्यास देखील सुरुवात केली आहे.जास्त बील असणाºयांना हप्त्याने भरण्याची मुबा देण्यात येणार आहे. परंतु हप्ते कसे पाडले जातील, किती हप्ते राहतील याबाबत देखील काहीही स्पष्टता देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.नागरिकांच्या तक्रारी ऐकुण घेण्यासाठी किंवा त्यांचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी वीज कंपनीच्या कार्यालयात केवळ एकाच कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक दररोज नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी दोन अधिकारी आणि दोन कर्मचाºयांची नियुक्ती करणे आवश्यक असतांना संबधितांनी दुर्लक्ष केले आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारणे दिले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. आधीच जास्त वीज बील त्यात अडवणुकीचे धोरण यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.