शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावावेत : एक दिवस उमेदवारासोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:45 IST

उमेदवाराचा दिवस कसा सुरू होतो, त्यांचे दिवसभराचे प्लॅनिंग कसे असते, कार्यकर्त्यांना कशा सूचना देतात, काय सूचना देतात? त्यांच्या प्रचारदौऱ्यात ...

उमेदवाराचा दिवस कसा सुरू होतो, त्यांचे दिवसभराचे प्लॅनिंगकसे असते, कार्यकर्त्यांना कशा सूचना देतात, काय सूचना देतात? त्यांच्या प्रचारदौऱ्यात ते लोकांशी काय संवाद साधतात, कोणती आश्वासने सतत देतात, जनता त्यांच्याकडे काय मागणी करते, काय काय किस्से या चर्चांदरम्यान घडतात? अशा सर्वांचा धांडोळा घेण्यासाठी लोकमतचे प्रतिनिधी संतोष सूर्यवंशी यांनी आघाडीचे उमेदवार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांच्या प्रचाराच्या एका दिवसाचे केलेले हे लाईव्ह रिपोर्टिंग...विद्यमान आमदार व काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांचे कार्यालय ‘या-बा’ निवास, विजयश्री नगर, होळतर्फे हवेली येथे सकाळपासून कार्यकर्त्यांचा गराडा असतो़ प्रचाराला निघण्याआधी दिवसभराचे प्रचाराचे नियोजन कार्यकर्त्यांना सांगण्यात येत असते़ कार्यकत्यांशी संवाद साधून प्रचाराची दिशा ठरविण्यात येत असते़ अ‍ॅड़ पाडवी यांची तळोद्यात रॅली असल्याने त्या ठिकाणच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी सतत मोबाईलवर संपर्क साधण्यात येत होता़रॅलीव्दारे घेतले मतदारांचे आशिर्वादअ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांच्या नंदुरबार येथील कार्यालयातून निघालेला ताफा सकाळी ११ वाजेच्या सुमारास तळोदा येथे धडकला़ प्रवासा दरम्यान, अ‍ॅड़ पाडवी हे मोबाईलव्दारे सतत तळोद्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते़ तळोदा येथील रॅलीत त्यांनी विविध भागातील मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे र्आिशर्वाद घेतले़ या वेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अ‍ॅड़ पद्माकर वळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते़ रस्त्यात येणारे मंदिर, मशिद आदींमध्ये जावून त्यांनी आशिर्वादही घेतले़काँग्रेस काळातील विकासाचा मांडला लेखाजोखातळोद्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रचार दौरा झाल्यानंतर अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांचा ताफा दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहाद्यात धडकला़ या ठिकाणी प्रचार रॅली काढल्यानंतर त्यांची शहादा शहरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सभा झाली़ या सभेत त्यांनी काँग्रेस काळातील विकासाच्या विविध योजना, पूर्ण झालेली कामे आदींचा लेखाजोखा मांडला़ तसेच निवडूण आल्यानंतर कुठल्या कामांना प्राधान्य देण्यात येईल याचीही सविस्तर माहिती दिली़ सभा आटोपल्यानंतर त्यांनी लोकांमध्ये जात त्यांच्या समस्या, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या़