शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
5
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
6
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
7
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
8
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
9
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
10
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
11
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
12
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
13
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
14
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
15
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
16
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
17
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
18
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
19
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
20
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

ऑनलाईन बाजारानुसार मिळणार भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 11:33 IST

5 ई-मंडीचा औपचारिक शुभारंभ : पहिल्या दिवशी इंटरनेटला अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय ई-मंडी योजनेअंतर्गत नंदुरबार बाजार समितीत ऑनलाईन लिलाव करण्यात आले. सुरुवातीला कनेक्टीव्हिटीची अडचण आणि देशभरातील इतर बाजार समितींमध्ये याअंतर्गत प्रलंबीत असलेले काम यामुळे पहिल्या दिवशी केवळ औपचारिक शुभारंभ करण्यात आला. परंतु आजपासून शेतक:यांच्या शेतामालाचा वाहनातच लिलाव करण्यास सुरुवात झाली आहे.देशभरात गुरुवार 21 सप्टेंबरपासून ई-नाम प्रणाली अंतर्गत बाजार समितींमध्ये ऑनलाईन लिलाव सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 30 बाजार समितींची निवड करण्यात आली असून त्यात विभागातून नंदुरबार बाजार समितीचा समावेश आहे. या योजनेचा औपचारिक शुभारंभ गुरुवारी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती भरतभाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शेतकी संघाचे बी.के.पाटील, उपसभापती अनिल गिरासे, संचालक डॉ.सयाजीराव मोरे, सचिव योगेश अमृतकर आदी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत बाजार समितीला दहा संगणक, एलईडी स्क्रीन आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता बाजार समितीच्या गेटवरच वाहनाची ऑनलाईन नोंदणी केली जाईल. ते वाहन थेट बाजार समिती आवारात उभे करण्यात येईल. संबधित व्यापारी शेती मालाची क्वालिटी पाहून त्यानुसार वाहनातच लिलाव करतील. अर्थात त्यासाठी संगणक आणि मोबाईल अॅप्समध्ये राज्य किंवा देशातील संबधीत मालाला जेव्हढा भाव असेल तो देण्याचा प्रय} राहील. अर्थात त्यासाठी शेतक:यांनी देखील चानाक्षपणे ई-मंडीअंतर्गत असलेला भाव पहाणे आवश्यक राहणार     आहे. वाहनात लिलावानंतर तो माल संबधित व्यापा:याच्या प्लॉटवर नेण्यात येईल. त्यामुळे शेतकरी दुपार्पयत किंवा सायंकाळर्पयत आपल्या घरी परत जावू शकणार आहे. सध्याच्या अर्थात पारंपारिक लिलाव पद्धतीत गर्दीच्या वेळी शेतक:यांना किमान एक ते दोन दिवस बाजार समितीत लिलावासाठी थांबावे लागत होते.कनेक्टीव्हिटीची अडचणराज्य व देशभरात अद्यापही या बाजार समित्या एकमेकांशी पुर्णपणे जोडल्या गेलेल्या नाहीत. आणखी 20 टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी इंटरनेट कनेक्टीव्हिटीला मोठय़ा अडचणी आल्या होत्या. तरीही त्यातून मार्ग काढत येथील बाजार समितीत त्याची सुरुवात करण्यात आली. चेकद्वारे पेमेंटशेतक:यांचा विक्री करण्यात आलेल्या शेतीमालाचे पेमेंट हे ऑनलाईन किंवा चेकने परस्पर बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतक:यांना येतांना बँक पासबूकची ङोरॉक्स व आधारकार्ड आणणे आवश्यक ठरणार आहे. यामुळे कॅशलेश व्यवहाराचाही उद्देश साध्य होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाटापूर्वी पारंपारिक तोलाईमध्ये शेतकरी काही प्रमाणात नाडला जात असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु आता इलेक्ट्रॉनिक वजनकाटा राहणार   आहे. त्यात शेतमाल भरलेले वाहन आणि शेतमाल खाली करून आलेले वाहन यांचे वजन करून एकुण शेतमालाचे वजन काढले जाणार आहे. त्यामुळे तोलाईबाबत होणा:या तक्रारीही काही प्रमाणात कमी होणार आहेत.