शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बोगस बियाणे, खतांवर नियंत्रणासाठी गुणवत्ता नियंत्रण पथकांची राहणार नजर

By मनोज शेलार | Updated: April 6, 2023 17:28 IST

१ एप्रिलपासून भरारी पथके कार्यान्वित झाली आहेत.

नंदुरबार : आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी दिली आहे.

१ एप्रिलपासून भरारी पथके कार्यान्वित झाली आहेत. जिल्हास्तरावर नियंत्रक तथा परवाना अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे भरारी पथकाचे प्रमुख असतील. पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव म्हणून तर उपविभागीय कृषी अधिकारी, नंदुरबार व शहादा, मोहीम अधिकारी व निरीक्षक वजनेमापे हे जिल्हास्तरीय सदस्य असतील.

तालुकास्तरावर सहा पथक स्थापन केले असून, तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके कार्यरत करण्यात आली असून, कृषी अधिकारी, पंचायत समिती, तालुकास्तरीय निरीक्षक वजनेमापे तसेच संबंधित कार्यक्षेत्राचे मंडळ कृषी अधिकारी हे सदस्य असतील.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार