शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

विक्रेत्यांकडील प्रचार साहित्य अद्यापही पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 12:04 IST

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चित होत नसल्यामुये निवडणुकीत अद्यापही रंगत आलेली नाही. परिणामी विक्रेत्यांनी आणलेले ...

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चित होत नसल्यामुये निवडणुकीत अद्यापही रंगत आलेली नाही. परिणामी विक्रेत्यांनी आणलेले प्रचार साहित्य तसेच पडून असल्याचे चित्र आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारसह शहादा येथील विक्रेत्यांनी विविध प्रचार साहित्य विक्रीसाठी आणले आहे. त्यात झेंडे, बॅनर, टोप्या, बिल्ले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मुखवटे व कागदी मास्क यांचा समावेश आहे. सध्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला असलेला उशीर आणि दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्याबाबतचा विलंब ही बाब लक्षात घेता अद्यापही निवडणुकीत पाहिजे तशी रंगत भरली जात नसल्याची स्थिती आहे. परिणामी प्रचार साहित्याला मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात किंवा जिल्ह्यात एखाद्या मोठ्या नेत्याची जाहिर सभा राहील त्यावेळी साहित्याला मोठी मागणी राहणार असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.