शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

नवापूर वनक्षेत्रात अभयारण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:56 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय वनमंत्रालयाकडे अभयारण्य निर्मितीचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती आह़े  पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर तालुक्यातील कारेघाट लक्कडकोट येथून झाली आहे. गुजरात हद्दीलगत तालुक्याच्या सिमावर्ती पश्चिम भागात वनसंपदेची पूवार्पार होत आलेली हानी गत 10 वर्षांत भरुन निघाली आहे. यातून येथे सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रात वनसंपदा बहरली आहे. वनसंरक्षण समित्या सक्षमपणे कामे करुन जंगलाचा सांभाळ करीत आल्याने वनांचे वास्तविक स्वरुप आता पुन्हा नव्याने समोर येत आहे. तडस, बिबट, रानडुक्कर, मोर, ससे, वानर, कोल्हे यांच्यासह इतर असंख्य प्राण्यांचा वावर लक्कडकोट ते चरणमाळ घाटातील प्रतापपूर वनक्षेत्र व डांग जिल्ह्यातील लगतच्या भागात दिसून आले आह़े या क्षेत्रात वनसंपदा वाढीस आली आहे. लगतच्या गुजरात वन हद्दीत सुबीर, काकशाळा व मलंगदेव या सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्रात जंगलाचा सांभाळ सुनियोजित पध्दतीने झाला असल्याने दोन राज्यांचा हा सीमावर्ती भाग वनसंपदेने बहरला आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे भर ऊन्हातही तग धरुन असल्याने जंगलात वास्तव्य करणा:या वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होत आली आहे. दोन राज्यांचा सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्र राखीव वन क्षेत्र असुन राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित होण्यास येथे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जंगलात वास्तव्य करणा:या प्राण्यांना हक्काचे स्थान मिळण्यासह त्यांच्या वास्तव्यामुळे मनुष्यास निर्माण होणारा धोका कमी होण्यास मदतच होणार आहे. शिवाय वनसंपदेचे रक्षण करणेही सोयीचे ठरु शकेल.