शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

नवापूर वनक्षेत्रात अभयारण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:56 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय वनमंत्रालयाकडे अभयारण्य निर्मितीचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती आह़े  पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर तालुक्यातील कारेघाट लक्कडकोट येथून झाली आहे. गुजरात हद्दीलगत तालुक्याच्या सिमावर्ती पश्चिम भागात वनसंपदेची पूवार्पार होत आलेली हानी गत 10 वर्षांत भरुन निघाली आहे. यातून येथे सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रात वनसंपदा बहरली आहे. वनसंरक्षण समित्या सक्षमपणे कामे करुन जंगलाचा सांभाळ करीत आल्याने वनांचे वास्तविक स्वरुप आता पुन्हा नव्याने समोर येत आहे. तडस, बिबट, रानडुक्कर, मोर, ससे, वानर, कोल्हे यांच्यासह इतर असंख्य प्राण्यांचा वावर लक्कडकोट ते चरणमाळ घाटातील प्रतापपूर वनक्षेत्र व डांग जिल्ह्यातील लगतच्या भागात दिसून आले आह़े या क्षेत्रात वनसंपदा वाढीस आली आहे. लगतच्या गुजरात वन हद्दीत सुबीर, काकशाळा व मलंगदेव या सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्रात जंगलाचा सांभाळ सुनियोजित पध्दतीने झाला असल्याने दोन राज्यांचा हा सीमावर्ती भाग वनसंपदेने बहरला आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे भर ऊन्हातही तग धरुन असल्याने जंगलात वास्तव्य करणा:या वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होत आली आहे. दोन राज्यांचा सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्र राखीव वन क्षेत्र असुन राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित होण्यास येथे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जंगलात वास्तव्य करणा:या प्राण्यांना हक्काचे स्थान मिळण्यासह त्यांच्या वास्तव्यामुळे मनुष्यास निर्माण होणारा धोका कमी होण्यास मदतच होणार आहे. शिवाय वनसंपदेचे रक्षण करणेही सोयीचे ठरु शकेल.