शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींच्या उपस्थितीत शेतक:यांचा नंदुरबारात मोर्चा

By admin | Updated: April 13, 2017 13:45 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला.

 नंदुरबार,दि.13- स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकरी कजर्माफी,  पुष्पदंतेश्वर साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कचेरी मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हात खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेकडो शेतकरी थेट तीन किलोमिटर पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी खासदार शेट्टी यांनी शेतक:यांच्या समस्या मांडून  विविध मागण्या केल्या. त्यानंतर जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकरी कजर्मुक्त झाला पाहिजे, पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा, सिंचन प्रकल्पातून शेतीला पाणी मिळावे, शेतक:यांना घटनेनुसार संरक्षण मिळावे, 24 तास शेतीसाठी वीज मिळावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष घन:शाम चौधरी, कृष्णदास पाटील, वसंत पाटील आदींसह जिल्हाभरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.