शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

राजू शेट्टींच्या उपस्थितीत शेतक:यांचा नंदुरबारात मोर्चा

By admin | Updated: April 13, 2017 13:45 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला.

 नंदुरबार,दि.13- स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकरी कजर्माफी,  पुष्पदंतेश्वर साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कचेरी मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हात खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेकडो शेतकरी थेट तीन किलोमिटर पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी खासदार शेट्टी यांनी शेतक:यांच्या समस्या मांडून  विविध मागण्या केल्या. त्यानंतर जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकरी कजर्मुक्त झाला पाहिजे, पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा, सिंचन प्रकल्पातून शेतीला पाणी मिळावे, शेतक:यांना घटनेनुसार संरक्षण मिळावे, 24 तास शेतीसाठी वीज मिळावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष घन:शाम चौधरी, कृष्णदास पाटील, वसंत पाटील आदींसह जिल्हाभरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.