शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

मान्सूनपूर्व पावसाची नंदुरबारात दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:39 IST

156 मि.मी.पावसाची नोंद : सर्वाधिक धडगाव तालुक्यात, आंबा पिकाचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/शहादा/तळोदा/प्रतापपूर : जिल्हाभरात रविवारी पहाटे मान्सूनपूर्व पाऊस झाला. अवघ्या दोन ते तीन तासात जिल्ह्यात 156 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक 69 मि.मी.पाऊस अक्कलकुवा तालुक्यात नोंदला गेला. दरम्यान, रविवारी देखील दुपार्पयत ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानाचा पारा घसरून 36 अंशावर आला होता. यामुळे नागरिकांना हायसे वाटले.शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडय़ाने नागरिक हैराण झाले होते. दुपारचे तापमान देखील नेहमीप्रमाणे 40 अंश नोंदले गेले होते. परंतु सायंकाळी सोसाटय़ाचा वारा आणि ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता निर्माण झाली. परंतु रात्री उशीरार्पयत पाऊस            आला नाही. शहादा, अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार भागात रात्री  साडेबारा वाजेनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सोसाटय़ाचा वारा आणि पाऊस            सुरू झाला. पावसाचा जोर अक्कलकुवा, तळोदा, धडगाव तालुक्यात सर्वाधिक होता. या भागात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागासह तालुक्यातील बहुतांश भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली. नंदुरबारचे रविवारचे तापमान 36 अंश नोंदले गेले. 24 तासाताच पारा घसरल्याने गेल्या महिनाभरापासून तापमान आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.शहादाशहादा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला आहे.  गेल्या तीन महिन्यापासून कडकडीत उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. यंदा 43 ते 45 र्पयत तापमान गेल्याने सर्वच जण हैराण झाले होते. शनिवारी रात्री          साडेअकरा वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल तीन तास चाललेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.  शहरातील प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे तलावसदृश्य डबके साचले होते. शासकीय विश्रामगृह, भाजी मार्केट परिसर, सप्तशृंगी मंदिराजवळील पाटदेखील ओसंडून वाहत होता.      बसस्थानक आवारातही मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. प्रवाशांना पाण्याच्या डबक्यातून मार्ग काढत बस पकडावी लागत होती. बसस्थानक आवारात लावलेला जाहिरातीचा फलक कोसळला. दरम्यान, सातपुडय़ात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्गम भागातील आदिवासी शेतक:यांनी रविवारी सकाळीच बियाणे खरेदीसाठी शहरात हजेरी लावल्याने दुकानांवर गर्दी दिसून आली.तळोद्यात वीजपुरवठा खंडिततळोदा येथेही शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नागरिकांनी झोपेतून उठून पावसाचे स्वागत केले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. शहरातील विविध भागात पाणी साचले होते. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे आधीच उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या            समस्येत भर पडली. सकाळर्पयत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाले. प्रतापपूर परिसरप्रतापपूरसह परिसरात शनिवारी रात्री 12 वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतक:यांच्या शेतातील चारा व केळीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मात्र उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून, कापूस लागवडीसह केळी, ऊस आदी पिकांना पाणी मिळाल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रविवारी पहाटे पाच वाजेर्पयत चाललेल्या पावसामुळे शेतात पडून असलेला भुईमूगाचा पाला व मक्याचा कडब्याचे नुकसान झाले आहे. या वेळी पावसाबरोबरच जोरदार वारा वाहू लागल्याने शेतात उभ्या असलेल्या केळी पिकाचे नुकसान झाले. शनिवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा  रविवारी सायंकाळी सहा वाजता सुरळीत झाला. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.या पावसामुळे लागवड करण्यात आलेल्या संकरीत कापूस, ऊस व केळी पिकास पाणी मिळाल्याने शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.