शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

अक्कलकुवा येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक व समतादूत ...

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक व समतादूत विभागप्रमुख यांच्या संकल्पनेतून राज्यात ५ जून ते २० जून कालावधीत कोरोना महामारीच्या काळा प्राणवायू ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेता वृक्षलागवड व संगोपनासाठी समतादूत वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे, पोलीस उपनिरीक्षक महेश महाले, अमोल शिरसाठ, समाधान साबळे, खंडू घोरबांड आदींच्या हस्ते आंबा, चिंच, जांभूळ आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. भविष्यात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने वृक्ष लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे धनराज निळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.