शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

२५ टक्केअंतर्गत आतापर्यंत केवळ ६२ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:42 IST

नंदुरबार : पहिली सोडत होऊन साधारणत: पंधरा दिवस उलटून गेल्यावरही जिल्ह्यात आतापर्यंत २५ टक्के मोफत प्रवेशअंतर्गत केवळ ६२ विद्यार्थ्यांची ...

नंदुरबार : पहिली सोडत होऊन साधारणत: पंधरा दिवस उलटून गेल्यावरही जिल्ह्यात आतापर्यंत २५ टक्के मोफत प्रवेशअंतर्गत केवळ ६२ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झालेली आहे़ त्यामुळे आरटीई प्रवेशाबाबत पालकांमध्ये कमालीचा निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे़८ एप्रिल रोजी पुणे येथे आरटीईअंतर्गत पहिली सोडत प्रक्रिया पार पडली होती़ पहिल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १४० विद्यार्थ्यांची निवड करुन तशी यादी जाहिर करण्यात आली होती़ त्यानंतर पंधरा दिवस उलटूनदेखील अद्याप केवळ ६२ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती झालेली असल्याचे वृत्त आहे़जिल्ह्यात ४७ शाळांमार्फत आरटीईच्या ४७० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी एकूण ५७३ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ पहिल्या सोडतीमध्ये १४० विद्यार्थ्यांची यादी जाहिर करुनही पालकांकडून प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरविण्यात येत असल्याने यंदाही आरटीईअंतर्गत जागा रिक्तच राहणार की काय? अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे़