शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शहादा येथील विज्ञान महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी बोलताना डाॅ. पाटील यांनी विद्यार्थी व महाविद्यालयाची ...

कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी बोलताना डाॅ. पाटील यांनी विद्यार्थी व महाविद्यालयाची गुणवत्ता वाढ या विषयावर स्लाईड प्रोजेक्टरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाचा खरा पाया म्हणजे महाविद्यालय व शिक्षकच असतो. शिक्षकांनी स्वत:ची गुणवत्ता वाढवली तर महाविद्यालय व विद्यार्थांची गुणवत्ता आपोआप वाढते. म्हणून शिक्षकांनी मोठ्या व्यक्तींचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचे आदर्श अंगीकृत केले पाहिजे, असे सांगितले.

कार्यशाळेत प्राचार्य डॉ. बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाची उंची वाढविली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थी व विद्यापीठ स्तरावरील संपर्क वाढवला पाहिजे. तसेच सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. संस्था, महाविद्यालय व विद्यार्थी यांच्याशी बांधिलकी जपली पाहिजे. चांगले विद्यार्थी घडविले तरच नावारूपाला आलेली संस्था वृद्धिंगत होते. यासाठी प्रत्येक शिक्षकाने संस्था, महाविद्यालयातील नियम जपले पाहिजेत. चाकोरीबद्ध पद्धतीने आपली गुणवत्ता वाढविली पाहिजे.

प्रास्ताविक प्रा.डॉ. कैलास आर. चव्हाण यांनी केले.

कार्यशाळेत प्राचार्य डॉ. सोपान बोराटे, आय.एम.आर.डी. महाविद्यालयाचे प्र. संचालक प्रा. अनिल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मंगला चौधरी यांनी तर आभार प्रा. सचिन पाटील यांनी मानले.

संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील, व्हाईस चेअरमन हिरालाल पटेल, सचिव ए. के. पाटील, संचालक अभिजित पाटील, महाविद्यालयीन विकास समिती सदस्या प्रीती अभिजित पाटील व संचालक मंडळांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.