शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

पाणी परवानगीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज पाण्याने तुडुंब भरले आहे. उपसा सिंचन योजना जरी प्रस्तावित असल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज पाण्याने तुडुंब भरले आहे. उपसा सिंचन योजना जरी प्रस्तावित असल्या तरी ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक दीर्घकालीन व हंगामी पाणी परवानगी घेतलेली आहे. त्यांना पुन्हा नियमित करतेवेळी प्रकाशा बॅरेज प्रशासनाकडन पाणीपट्टी भरण्याची सक्ती केली जात आहे. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अतिपावसामुळे शेतकरी अडचणीत असताना अशी अडवणूक का? असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज दोन्ही आजच्या स्थितीला पाण्याने तुडुंब भरले आहेत. प्रकाशा बॅरेज अंतर्गत ३७ गावे येतात तर सारंगखेडा बॅरेज अंतर्गत ५६ गावे येतात. प्रकाशा बॅरेज अंतर्गत ७७१ शेतकऱ्यांनी दीर्घकालीन पाणी परवानगी घेतली आहे तर ६८ शेतकºयांनी हंगामी पाणी परवानगी घेतली आहे. सारंगखेडा बॅरेज अंतर्गत ३७५ शेतकºयांनी दीर्घकालीन तर ७९ शेतकºयांनी हंगामी पाणी परवानगी घेतली आहे. पूर्वी दीर्घकालीन (१८ वर्षासाठी) पाणी परवानगी देत होते. आता मात्र हंगामी पाणी परवानगी दिली जात असून दुसºया वर्षासाठी ती नियमित करावी लागते. मात्र त्यासाठी प्रकाशा बॅरेज प्रशासनाकडून अगोदरची थकबाकी भरल्याशिवाय परवानगी नियमित होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे सर्वजण हतबल असताना शेतकरी कसेतरी शेतात पेरणी करून उत्पादन काढण्यामागे आहे. त्यातच यंदा पाऊसदेखील कमी-अधिक होत असल्याने हाती आलेले पीकही वाया जात आहे. मूग, उडीद हे तर वाया गेले आहे. आता सोयाबीनचीही तीच परिस्थिती झाली आहे. दुसरीकडे बॅरेजकडून अगोदर पाणीपट्टी भरण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन पाणीपट्टीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.ााणी परवानगी देत असताना थकबाकीऐवजी शेतकºयांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आधीच कोरोनामुळे हतबल असताना शेतकºयांचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रकाशा बॅरेज प्रशासनाने शेतकºयांच्या हिताचा विचार करावा.-संजय पाटील, शेतकरी.