शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य ग्रामसभांबाबत उदासिनता

By admin | Updated: April 23, 2017 17:41 IST

नंदुरबार जिल्ह्यात 2014 पासून आरोग्य ग्रामसभा एकाही गावात झालेली नाही़

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 23 - ग्रामस्थ व आरोग्य विभाग यांच्यामध्ये थेट संपर्क व्हावा यासाठी 2014 पासून आरोग्य मंत्रालयाने गावांमध्ये 24 एप्रिल ते 1 मे या दरम्यान आरोग्य ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले होत़े शासनाने काढलेले हे आदेश कागदोपत्रीच ठरले असून नंदुरबार जिल्ह्यात 2014 पासून आरोग्य ग्रामसभा एकाही गावात झालेली नाही़ या आरोग्य ग्रामसभेमध्ये जनतेचे आरोग्यविषयक प्रश्न, आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येणा:या योजना, आरोग्यविषयक कार्यक्रम, लोकांना मिळणा:या विविध सुविधा अशा विषयांवर माहिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत ही ग्रामसभा घेण्यात येणे आवश्यक असतानाही ग्रामपंचायतींकडून त्याकडे पाठ दाखवण्यात आली आह़े विशेष म्हणजे अनेकांना 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये आरोग्यविषयक एखादा  ठराव करून आरोग्यसभा असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला आह़े मात्र अद्याप पूर्णपणे आरोग्य ग्रामसभा जिल्ह्यात झालेली नाही़ नंदुरबार जिल्ह्यात 952 गावे आणि 586 ग्रामपंचायती आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात 137, शहादा 150, तळोदा 67, नवापूर 114, अक्कलकुवा 66 तर धडगाव तालुक्यात 52 ग्रामपंचायती आहेत़ या एकूण 586 ग्रामपंचायतींच्या पदाधिका:यांना आरोग्य विभागाने 2014 च्या अखेरीस ग्रामसभेमध्ये आरोग्य विषयक जनजागृती होण्यासाठी आरोग्यबाबतचे विषय  घेण्याबाबतच्या कठोर सूचना करून आरोग्य ग्रामसभा भरवण्याचे आदेश दिले होत़े शासनाच्या आरोग्य विभागाने 26 जून 2014 मध्ये पारित केलेल्या आदेशांच्या प्रती आरोग्य विभागाच्या मार्फत जिल्हा परिषद आणि तेथून ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले होत़े मात्र असे असूनही गेल्या दोन वर्षा एकाही ग्रामपंचायतीने आरोग्य ग्रामसभा घेतलेल्या नसल्याचे त्यांनी ग्रामविकास विभागाकडे केलेल्या ठरावांद्वारे दिसून आले आह़े विशेष म्हणजे ही ग्रामसभा 24 एप्रिल ते 1 मे या काळात घेतली गेलेली नाही़ पंचायत राज ते महाराष्ट्र दिन असा या सात दिवसांचा कालावधी असल्याने येत्या आठवडाभरात तरी जिल्ह्यातील गावांमध्ये आरोग्य ग्रामसभा होतील का, याकडे लक्ष लागून आह़े बहुतांश गावांच्या ग्रामसभांची कार्यक्रम पत्रिका तयार असली, तरी त्यात आरोग्य विषय नाही़  जिल्ह्यात आरोग्य ग्रामसभा ह्या शासनाने दिलेल्या काळात व्हाव्यात म्हणून प्रयत्न केला आह़े परंतू जिल्ह्यातील गावांमध्ये या प्रकारच्या सभा झालेल्या नाहीत़ आरोग्य ही महत्त्वपूर्ण बाब असूनही दुर्लक्ष होत आह़े आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्याव़े -निशा तांबे, सामाजिक कार्यकत्र्या़