शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

नंदुरबार शहरवासीयांना आता आंबेबाराचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 12:40 IST

विरचक धरणातील साठा होतोय कमी : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : पालिकेला आता आंबेबारा धरणाचा आधार घ्यावा लागणार आहे. याआधीच आरक्षीत केलेले धरणातील पाणी आष्टे पंपींग स्टेशनर्पयत आणून ते शहरात आणण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विरचक धरणावरील पंपींग स्टेशवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, पालिकेने दुस:या बुस्टर पंपाचे काम देखील पुर्ण केल्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन आता सुसह्य होणार आहे.नंदुबार शहरात पाणी टंचाईची तीव्रता नाही. दर एक दिवसाआड व पाऊण ते एक तास पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. परंतु भविष्यातील नियोजन आणि यदाकदाचीत पाऊस लांबलाच तर विरचक प्रकल्पातील पाणीसाठा पुरेसा शिल्लक असावा यासाठी आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. दरवर्षी हे पाणी एप्रिल व मे महिन्यात वापरले जाते. त्यानुसार ते पाणी वापरण्यास सुरुवात झाली आहे.50 टक्के आरक्षीतआंबेबारा धरणातील एकुण पाणी साठय़ापैकी 50 टक्के पाणीसाठा हा दरवर्षी पालिका आरक्षीत करीत असते. साधारणत: डिसेंबर महिन्यात पालिकेच्या सभेत ठराव करून तो जिल्हाधिका:यांकडे पाठविला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबधित विभागाला सांगून आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने आंबेबारा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे या धरणातील पाणी साठय़ाचा फारसा प्रश्न नाही. या धरणातील आरक्षीत पाणी पाटचारीद्वारे आष्टे येथील शिवण नदीच्या पंपींग स्टेशनमध्ये आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठविल्यानंतर ते पंपींगच्या माध्यमातून शहराला पुरविले जाते. आष्टे ते नंदुरबार ही दहा   किलोमिटरची पाईपलाईन जुनी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच    तिची दुरूस्ती देखील करण्यात      येवून गळती कमी करण्यात आलेली आहे.विरचकमध्ये 33 टक्के साठाविरचक धरणात सद्या स्थितीत 33 टक्के पाणीसाठा आहे. हे संपुर्ण पाणी नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहे. साधारणत: ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यार्पयत हे पाणी शहरवासीयांना पर्याप्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाऊस जरी लांबला तरी हे पाणी पुरणार आहे. त्यासाठी मात्र आतापासूनच काटकसर करणे देखील आवश्यक आहे.गेल्या पावसाळ्यात विरचक धरणात 65 टक्केर्पयत पाणीसाठा झाला होता. धरणाचे बांधकाम झाल्यापासून आतार्पयत एकदाही या धरणात संपुर्ण 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही. पुर्ण क्षमतेने धरण भरले तरच शेतीसाठी या ठिकाणी पाणी आरक्षीत करण्याची तरतूद असल्याचे समजते.