शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

निवा:यासाठी नंदुरबारातील दुर्गम भागात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील दुर्गम भागातील आदिवासी तसेच दारिद्रय रेषेखालील अनुसूचीत जाती-जमाती प्रवर्गातील लाभाथ्र्याचे घरकुलांचे स्वप्न अपूर्ण राहते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आह़े दुर्गम भागातील लाभाथ्र्याना बँक  खाते उघडण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत़ त्यामुळे साहजिकच त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे अनुदान मिळत नसल्याचे सांगण्यात येत आह़े खर तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील दुर्गम भागातील आदिवासी तसेच दारिद्रय रेषेखालील अनुसूचीत जाती-जमाती प्रवर्गातील लाभाथ्र्याचे घरकुलांचे स्वप्न अपूर्ण राहते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आह़े दुर्गम भागातील लाभाथ्र्याना बँक  खाते उघडण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत़ त्यामुळे साहजिकच त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे अनुदान मिळत नसल्याचे सांगण्यात येत आह़े खर तर अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत़ परंतु 21 व्या शतकातदेखील येथील आदिवासी बांधवांना निवा:यासाठी मोठा झगडा करावा लागत असल्याची स्थिती चिंताजनक आह़े आपल्या हक्काच्या घराचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आह़े जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2017-2018 या आर्थिक वर्षासाठी 15 हजार 600 घरकुलांचे टार्गेट देण्यात आले आह़े त्यातील 12 हजार 210 घरांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात आतार्पयत केवळ एकच घरकुल पूर्ण होऊ शकले आह़े या योजनेचा निधी पाच टप्प्यांमध्ये लाभाथ्र्याच्या बँक खात्यावर ‘डीबीटी’व्दारे देण्यात येत असतो़ त्यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक/पावती पुस्तक व जॉबकार्ड आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असत़े परंतु धडगाव तसेच जिल्ह्यातील इतरही दुर्गम भागातील घरकुलांच्या लाभाथ्र्याना या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आह़े अनेक ठिकाणी लाभाथ्र्याचे बँक खाते उघडण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ करण्यात                    येत असल्याची भिषण स्थिती आह़े                   तर काही ठिकाणी योग्य मार्गदर्शनाचा अभाव दिसून येत आह़े त्यामुळे  ख:या-खु:या लाभाथ्र्यानाही आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित रहावे लागत असल्याची स्थिती                     आह़े अनेकांचे बँक खाते क्रमांक चुकीचेलाभाथ्र्याकडून घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रस्ताव मागविण्यात येत असतात़ त्यासोबत आधार कार्ड व योजनेचा निधी डीबीटीव्दारे मिळावा यासाठी बँक खातेक्रमांक आवश्यक असतो़ परंतु अनेक वेळा लाभाथ्र्याकडून चुकीचा बँक खातेक्रमांक देण्यात येत आह़े  त्यामुळे साहजिकच प्रस्ताव नामंजुर होत आह़े यात लाभाथ्र्यासोबतच ग्रामीण विकास यंत्रणेच्या कर्मचा:यांचेही मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़ दुर्गम भागातील लाभाथ्र्यामध्ये आधिच अशिक्षीततेचे प्रमाण जास्त आहेत़ त्यातच घरकुलांच्या योजनांची कार्यवाही संपूर्णपणे ऑनलाईन झाली असल्याने ही सर्व पध्दत येथील लाभाथ्र्याच्या पचणी पडत नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे लाभार्थीदेखील घरकुलांच्या योजनांचा लाभ घेण्याबाबत उदासिनता दाखवित असल्याचे सांगण्यात येत आह़े