शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

ग्रामीण भागात कोरोनाविषयी जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

मागील वर्षी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून दवंडी देण्यात येत होती. त्यामध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे ...

मागील वर्षी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून दवंडी देण्यात येत होती. त्यामध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गरज असेल तेव्हाच घराबाहेर निघणे याबाबत जनजागृती करण्यात येत होती. मात्र, आता मागील वर्षापेक्षा चारपटीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागात मास्क न वापराता व विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्या गावातील ग्रामस्थांचे तापाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये काही लक्षणे आढळल्यास स्थानिक प्रशासन तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना स्वॅब देण्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे. मागील वर्षी ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत होते त्या गावांमध्ये प्रशासनातर्फे काही दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येत होते. मात्र, आता रुग्णांची संख्या जास्त असली तरी लॉकडाऊनसदृश स्थिती कोणत्याही गावात दिसून येत नाही. म्हणून ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोना आजाराविषयी लोकांमध्ये स्थानिक प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून जनजागृतीची गरज आहे. जेणेकरून या संसर्गजन्य आजाराचे रूपांतर महामारीमध्ये होणार नाही.