शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

मातंग समाजाच्या मागण्यांसाठी नाशिक ते नागपूर पदयात्रा - विष्णू कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST

राज्य व केंद्र शासनाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे ...

राज्य व केंद्र शासनाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची निर्मिती करावी, केंद्र व राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, समाजातील तरुणांना विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रशिक्षण संशोधन संस्था स्वतंत्रपणे सुरू करण्यात यावी, होतकरू तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून द्यावे, महाराष्ट्र शासन संचालित सर्व महामंडळांचे मातंग समाजबांधवांकडे असलेले थकीत कर्ज माफ करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी अधिवेशनादरम्यान पदयात्रा नेण्यात येणार आहे.

या वेळी लहुजी शक्ती सेनेचे राज्य संघटक संतोष अहिरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. डाॅ. दिनेश खरात प्रदेश पदाधिकारी देवा कढरे, जितेंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे, ओंकार पगारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री कढरे, विजय साठे, जिल्हा उपाध्यक्ष शेखर जाधव, जिल्हा संघटक भटू जाधव, संजय पगारे व पदाधिकारी उपस्थित होते.