शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

नंदुरबारचा पारा पोहचला ४३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:43 IST

नंदुरबार : नंदुरबारात गेल्या आठवड्यापासून उष्णतेची लाट बघायला मिळत आहे़ मंगळवारी नंदुरबारात ४३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद ...

नंदुरबार : नंदुरबारात गेल्या आठवड्यापासून उष्णतेची लाट बघायला मिळत आहे़ मंगळवारी नंदुरबारात ४३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली़ तर किमान तापमानदेखील वाढून २६ अंशावर पोहचले होते़कच्छ, सौराष्ट्र तसेच पश्चिम राजस्थानातून मोठ्या प्रमाणात उष्ण लहरींचा प्रभाव वाढत असल्याने नंदुरबारसह खान्देशात तापमानाची लाट बघायला मिळत आहे़ वाढत्या तापमानामुळे नंदुरबाराती जनजीवनावर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे़ मंगळवारी हवेचा दाब १ हजार २ हेक्टापास्कल इतका कमी झाला होता़ त्यामुळे साहजिकच तामानात वाढ झालेली दिसून आली़ हवेतील आद्रता ४० टक्के इतकी नोंदविण्यात आली होती़ सोमवारच्या तुलनेत आद्रतेत ४ टक्के वाढ झाल्याने मंगळवारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता़तापमान वाढीमुळे वर्दळीचे रस्तेही दुपारच्या वेळी ओस पडत असल्याचे चित्र दिसून आले़ सकाळी किंवा सायंकाळी नागरिक आपल्या विविध कामांसाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे़वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहेत़ दुपारच्या वेळी शेतशिवारांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे़ सकाळच्या वेळीच शेतकरी आपली विविध कामे आटपून घेत आहेत़ दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले असल्याची स्थिती आहे़ सकाळी नऊ वाजेपासूनच तापायला सुरुवात होत असते़ त्यातच दुपारी वीजपुरवठा खंडित झाल्यासे हाल होत आहेत़