शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

नंदुरबारात पुढील आठवडाही उष्णतेचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:43 PM

नागरिक बेजार : आद्रतेने फोडला घाम, ऑक्टोबर ‘हिट’चा तडाखा वाढणार

नंदुरबार : ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून नंदुरबारातील तापमानात सातत्याने वाढ होत आह़े तापमान 36 ते 38 अंशावर स्थिर आह़े  हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडासुध्दा उष्णतेचाच ठरणार असल्याचे सांगण्यात येत  आह़े संपूर्ण नंदुरबार जिल्हा यंदा दुष्काळाच्या छायेत आह़े परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आह़े त्यातच यंदा पजर्न्यमानही अत्यंल्प होत़े अवघे 67 टक्के पाऊस झाल्याने  जमिनीत पाणीदेखील मुरले नाही़ परतीच्या पावसावर सर्व भिस्त असताना प्रत्यक्षात नैऋृत्य मान्सून वारे उत्तर महाराष्ट्रात फिरकलेच नसल्याने साहजिकच पावसाअभावी सप्टेंबर महिनाही कोरडाच गेला होता़ या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात उष्ण व कोरडे हवामान निर्माण झालेले आह़े परिणामी दिवसाच्या तापमानात वाढ होतेय तर, रात्री आद्रता वाढतेय़आद्रतेने फोडला घामनंदुरबार शहराच्या तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे आद्रतेतही रोज 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होत आह़े शनिवारी वातावरणात तब्बल 33 टक्के इतकी आद्रता नोंदविण्यात आलेली आह़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारकर दुपारी तसेच रात्रीदेखील घामोघाम होत असल्याचे सांगण्यात येत आह़े ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार शहराचे तापमान साधारणत: 35 अंशार्पयत स्थिर होत़े यात 1 ते 2 अंशाने वाढ होऊन सध्या तापमान 36 ते 38 अशांर्पयत जावून पोहचले आह़े पुढील आठवडय़ात अजून 1 अंशाने वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आह़े ढगाळ हवामान कायमशनिवारी दुपारी कडक उन्ह तर काही काळ ढगाळ हवामान अशी स्थिती निर्माण झालेली होती़ ढगाळ हवामान असले तरी दिवसभर व रात्रीही उकाडा कायम होता़ दिवसभर उष्ण व कोरडे हवामान असल्याने उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झालेली आह़े नंदुरबारकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत असून पुढील आठवडाही वातावरण उष्ण राहणार असल्याने याचा फटका पिकांनाही बसणार असल्याचे स्पष्ट आह़े थंडीतही उष्णतेचा प्रभावयंदा सर्वच जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पावसाची नोंद झालेली आह़े यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरलेले नाही़ परिणामी उष्ण लहरींचा प्रभाव जास्त राहणार आह़े साधारणत डिसेंबरपासून हिवाळ्याला सुरुवात होत असत़े परंतु यंदाचा हिवाळा उशिरा सुरु होणार असून त्यातही उष्णतेचा प्रभाव अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्यांना याची झळ पोहचत असून सर्व वयोगटातील नागरीक यामुळे प्रभावित होत आह़े जिल्ह्याला परतीच्या पावसाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या़ परंतु प्रत्यक्षात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसून येत आह़े रविवार - 36 अंश सेल्शिअस आद्रता 37 टक्के, सोमवार - 35 अंश सेल्शिअस आद्रता 39 टक्के, मंगळवार - 37 अंश सेल्शिअस आद्रता 32 टक्के, बुधवार - 36 अंश सेल्शिअस आद्रता 41 टक्के, गुरुवार - 38 अंश सेल्शिअस आद्रता 43 टक्के, शुक्रवार- 36 अंश सेल्शिअस आद्रता 42 टक्के, शनिवार- 37 अंश सेल्शिअस आद्रता 42 टक्क़े