शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नंदुरबारात पुढील आठवडाही उष्णतेचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:44 IST

नागरिक बेजार : आद्रतेने फोडला घाम, ऑक्टोबर ‘हिट’चा तडाखा वाढणार

नंदुरबार : ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून नंदुरबारातील तापमानात सातत्याने वाढ होत आह़े तापमान 36 ते 38 अंशावर स्थिर आह़े  हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडासुध्दा उष्णतेचाच ठरणार असल्याचे सांगण्यात येत  आह़े संपूर्ण नंदुरबार जिल्हा यंदा दुष्काळाच्या छायेत आह़े परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आह़े त्यातच यंदा पजर्न्यमानही अत्यंल्प होत़े अवघे 67 टक्के पाऊस झाल्याने  जमिनीत पाणीदेखील मुरले नाही़ परतीच्या पावसावर सर्व भिस्त असताना प्रत्यक्षात नैऋृत्य मान्सून वारे उत्तर महाराष्ट्रात फिरकलेच नसल्याने साहजिकच पावसाअभावी सप्टेंबर महिनाही कोरडाच गेला होता़ या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात उष्ण व कोरडे हवामान निर्माण झालेले आह़े परिणामी दिवसाच्या तापमानात वाढ होतेय तर, रात्री आद्रता वाढतेय़आद्रतेने फोडला घामनंदुरबार शहराच्या तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे आद्रतेतही रोज 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होत आह़े शनिवारी वातावरणात तब्बल 33 टक्के इतकी आद्रता नोंदविण्यात आलेली आह़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारकर दुपारी तसेच रात्रीदेखील घामोघाम होत असल्याचे सांगण्यात येत आह़े ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार शहराचे तापमान साधारणत: 35 अंशार्पयत स्थिर होत़े यात 1 ते 2 अंशाने वाढ होऊन सध्या तापमान 36 ते 38 अशांर्पयत जावून पोहचले आह़े पुढील आठवडय़ात अजून 1 अंशाने वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आह़े ढगाळ हवामान कायमशनिवारी दुपारी कडक उन्ह तर काही काळ ढगाळ हवामान अशी स्थिती निर्माण झालेली होती़ ढगाळ हवामान असले तरी दिवसभर व रात्रीही उकाडा कायम होता़ दिवसभर उष्ण व कोरडे हवामान असल्याने उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झालेली आह़े नंदुरबारकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत असून पुढील आठवडाही वातावरण उष्ण राहणार असल्याने याचा फटका पिकांनाही बसणार असल्याचे स्पष्ट आह़े थंडीतही उष्णतेचा प्रभावयंदा सर्वच जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पावसाची नोंद झालेली आह़े यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरलेले नाही़ परिणामी उष्ण लहरींचा प्रभाव जास्त राहणार आह़े साधारणत डिसेंबरपासून हिवाळ्याला सुरुवात होत असत़े परंतु यंदाचा हिवाळा उशिरा सुरु होणार असून त्यातही उष्णतेचा प्रभाव अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्यांना याची झळ पोहचत असून सर्व वयोगटातील नागरीक यामुळे प्रभावित होत आह़े जिल्ह्याला परतीच्या पावसाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या़ परंतु प्रत्यक्षात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसून येत आह़े रविवार - 36 अंश सेल्शिअस आद्रता 37 टक्के, सोमवार - 35 अंश सेल्शिअस आद्रता 39 टक्के, मंगळवार - 37 अंश सेल्शिअस आद्रता 32 टक्के, बुधवार - 36 अंश सेल्शिअस आद्रता 41 टक्के, गुरुवार - 38 अंश सेल्शिअस आद्रता 43 टक्के, शुक्रवार- 36 अंश सेल्शिअस आद्रता 42 टक्के, शनिवार- 37 अंश सेल्शिअस आद्रता 42 टक्क़े