शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्हा परिषदेत चक्क कर्मचा-यांची झाली परीक्षा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:18 IST

संगणकीय ज्ञानाची घेतली गेली ऑनलाईन परीक्षा

मनोज शेलार । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : सर्वत्र संगणकीकरणाचे युग असतांना जिल्हा परिषद कर्मचारी त्यात मागे नको, यासाठी संगणकाचे आणि इंटरनेटचे ज्ञान किती कर्मचा:यांना आहे यासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत 50 टक्के कर्मचारी नापास झाल्याची स्पष्ट झाले आहे. आता या कर्मचा:यांबाबत जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागून आहे.शासनाने यापूर्वी सर्वच कर्मचा:यांना एचटीसीआयटी ही संगणकीय ज्ञानाची परीक्षा पास होणे सक्तीचे केले होते. त्यानुसार अनेक कर्मचा:यांनी ही परीक्षा पास होऊन त्याचे सर्टीफिकेट त्या त्या विभाग प्रमुखांकडे जमा देखील केले होते. याशिवाय आता शासकीय सेवेत लागतांना एचटीसीआयटी ही संगणकीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहेच. परंतु असे असतांनाही अनेक कर्मचा:यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देखील नसल्याचे  वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. परिणामी ज्या कर्मचा:याला थोडेफार ज्ञान आहे त्याच्यावरच संगणकीय कामाची सर्व जबाबदारी सोपवून इतर कर्मचारी नामनिराळे राहत असतात. याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषदेत वाढल्या होत्या. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्वच कर्मचा:यांची संगणकीय ज्ञानाची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार रविवारी घेतलेल्या परीक्षेत 50 टक्के कर्मचारी नापास झाले आहेत.सर्वच विभागाला अनिवार्यमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याबाबत 15 दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढून कर्मचा:यांना याबाबत सुचीत केले होते. सर्वच विभागातील कर्मचा:यांसाठी ही परीक्षा अनिवार्य होती. एकुण 180 पेक्षा अधीक कर्मचा:यांनी ही परीक्षा दिली.अशी होती परीक्षारवीवार, 11 रोजी झालेली ही परीक्षा ऑनलाईन होती. एक तासांचा वेळ त्यासाठी देण्यात आला होता. बहुपर्यायी असलेल्या या परीक्षेत एकुण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातून किमान 25 गुण मिळविणारे कर्मचारी हे उत्तीर्ण समजण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषदेत या परीक्षेचा निकाल लागला तेंव्हा निम्मे     कर्मचारी अर्थात जवळपास 90 ते 95 कर्मचारी अनुत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पेपरलेसच्या दिशेनेजिल्हा परिषदेचे कामकाज हे पेपरलेसच्या दिशेने नेण्याचा प्रय} प्रशासनाचा आहे. त्यासाठी सर्वच कर्मचा:यांच्या टेबलवर संगणक देण्याचाही प्रय} आहे. परंतु अनेक कर्मचा:यांच्या टेबलावरील संगणक धुळखात पडून आहेत. फाईली, कागदपत्रे, माहितीची देवाण-घेवाण या सर्व बाबी या ऑनलाईन आणि ई-मेलद्वारेच झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे. यामुळे कामकाजात वेग येईल व वेळेवर कामकाज होईल हा उद्देश त्यामागे आहे.कर्मचा:यांची उत्सूकतापरीक्षा दिलेल्या सर्वच कर्मचा:यांची उत्सूकता निकालाबाबत ताणली गेली होती. अवघ्या एका दिवसात अर्थात  सोमवारी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर करण्यात आला. अर्थात परीक्षा दिलेल्या कर्मचा:यांची लिस्ट व त्यांना मिळालेल गुण जाहीर करण्यात आले. ते पहाण्यासाठी एकच गर्दी केली होती.