शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्हा परिषदेत चक्क कर्मचा-यांची झाली परीक्षा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:18 IST

संगणकीय ज्ञानाची घेतली गेली ऑनलाईन परीक्षा

मनोज शेलार । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : सर्वत्र संगणकीकरणाचे युग असतांना जिल्हा परिषद कर्मचारी त्यात मागे नको, यासाठी संगणकाचे आणि इंटरनेटचे ज्ञान किती कर्मचा:यांना आहे यासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत 50 टक्के कर्मचारी नापास झाल्याची स्पष्ट झाले आहे. आता या कर्मचा:यांबाबत जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागून आहे.शासनाने यापूर्वी सर्वच कर्मचा:यांना एचटीसीआयटी ही संगणकीय ज्ञानाची परीक्षा पास होणे सक्तीचे केले होते. त्यानुसार अनेक कर्मचा:यांनी ही परीक्षा पास होऊन त्याचे सर्टीफिकेट त्या त्या विभाग प्रमुखांकडे जमा देखील केले होते. याशिवाय आता शासकीय सेवेत लागतांना एचटीसीआयटी ही संगणकीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहेच. परंतु असे असतांनाही अनेक कर्मचा:यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देखील नसल्याचे  वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. परिणामी ज्या कर्मचा:याला थोडेफार ज्ञान आहे त्याच्यावरच संगणकीय कामाची सर्व जबाबदारी सोपवून इतर कर्मचारी नामनिराळे राहत असतात. याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषदेत वाढल्या होत्या. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्वच कर्मचा:यांची संगणकीय ज्ञानाची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार रविवारी घेतलेल्या परीक्षेत 50 टक्के कर्मचारी नापास झाले आहेत.सर्वच विभागाला अनिवार्यमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याबाबत 15 दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढून कर्मचा:यांना याबाबत सुचीत केले होते. सर्वच विभागातील कर्मचा:यांसाठी ही परीक्षा अनिवार्य होती. एकुण 180 पेक्षा अधीक कर्मचा:यांनी ही परीक्षा दिली.अशी होती परीक्षारवीवार, 11 रोजी झालेली ही परीक्षा ऑनलाईन होती. एक तासांचा वेळ त्यासाठी देण्यात आला होता. बहुपर्यायी असलेल्या या परीक्षेत एकुण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातून किमान 25 गुण मिळविणारे कर्मचारी हे उत्तीर्ण समजण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषदेत या परीक्षेचा निकाल लागला तेंव्हा निम्मे     कर्मचारी अर्थात जवळपास 90 ते 95 कर्मचारी अनुत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पेपरलेसच्या दिशेनेजिल्हा परिषदेचे कामकाज हे पेपरलेसच्या दिशेने नेण्याचा प्रय} प्रशासनाचा आहे. त्यासाठी सर्वच कर्मचा:यांच्या टेबलवर संगणक देण्याचाही प्रय} आहे. परंतु अनेक कर्मचा:यांच्या टेबलावरील संगणक धुळखात पडून आहेत. फाईली, कागदपत्रे, माहितीची देवाण-घेवाण या सर्व बाबी या ऑनलाईन आणि ई-मेलद्वारेच झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे. यामुळे कामकाजात वेग येईल व वेळेवर कामकाज होईल हा उद्देश त्यामागे आहे.कर्मचा:यांची उत्सूकतापरीक्षा दिलेल्या सर्वच कर्मचा:यांची उत्सूकता निकालाबाबत ताणली गेली होती. अवघ्या एका दिवसात अर्थात  सोमवारी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर करण्यात आला. अर्थात परीक्षा दिलेल्या कर्मचा:यांची लिस्ट व त्यांना मिळालेल गुण जाहीर करण्यात आले. ते पहाण्यासाठी एकच गर्दी केली होती.