शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

उल्लेखनिय कार्याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचा मुंबईत झाला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:13 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : हगणदारीमुक्त अभियानात उल्लेखनिय काम करणा:या जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिका:यांचा मुंबई येथील मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ या वेळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारीका बारी, तळोदा पंचायत समितीचे गटविकास ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : हगणदारीमुक्त अभियानात उल्लेखनिय काम करणा:या जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिका:यांचा मुंबई येथील मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ या वेळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारीका बारी, तळोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर, शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीराम कांगणे, धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे तसेच जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्ह्यात उत्तम कार्य करणारे अधिकारी तसेच कर्मचा:यांना या वेळी गौरविण्यात आल़े या वेळी बबनराव लोणीकर यांनी राज्यातील 34 जिल्ह्यातील पैकी 32 जिल्हे हगणदारीमुक्त झाले असून येत्या काळात संपूर्ण राज्य हगणदारीमुक्त होईल अशी आशा व्यक्त केली़ हगणदारीमुक्त झालेल्या अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, परभणी, यवतमाळ, बुलढाणा या सात जिल्ह्याच्या पदाधिकारी तसेच अधिका:यांचा सत्कार करण्यात आला़