शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस लोकांमध्ये जाणार

By admin | Updated: May 30, 2017 10:58 IST

मोदी सरकारचे तीन वर्ष : चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.30- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तीन वर्षाच्या काळात केवळ घोषणाबाजीलाच महत्त्व दिले. त्यामुळे लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. तीन वर्षाच्या सरकारच्या भूलथापांविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले. या काळात सरकारचे यश-अपयश आणि लोकांचा भ्रमनिराश याविषयी जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यासह देशभरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, काम कमी आणि वल्गना जास्त अशी स्थिती मोदी सरकारची आहे. तीन वर्षात मोदी सरकारने केवळ काँग्रेस कार्यकाळात मंजूर आणि सुरू झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यातच धन्यता मानली आहे. औद्योगिक विकास खुंटला आहे. बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण अपयशी ठरले आहे. सर्व पातळीवर मोदी सरकारला अपयश आलेले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, नगरसेवक रसिकलाल पेंढारकर उपस्थित होते.