शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस लोकांमध्ये जाणार

By admin | Updated: May 30, 2017 10:58 IST

मोदी सरकारचे तीन वर्ष : चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.30- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तीन वर्षाच्या काळात केवळ घोषणाबाजीलाच महत्त्व दिले. त्यामुळे लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. तीन वर्षाच्या सरकारच्या भूलथापांविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले. या काळात सरकारचे यश-अपयश आणि लोकांचा भ्रमनिराश याविषयी जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यासह देशभरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, काम कमी आणि वल्गना जास्त अशी स्थिती मोदी सरकारची आहे. तीन वर्षात मोदी सरकारने केवळ काँग्रेस कार्यकाळात मंजूर आणि सुरू झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यातच धन्यता मानली आहे. औद्योगिक विकास खुंटला आहे. बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण अपयशी ठरले आहे. सर्व पातळीवर मोदी सरकारला अपयश आलेले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, नगरसेवक रसिकलाल पेंढारकर उपस्थित होते.