शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुरक्षा रक्षकांअभावी नंदुरबारातील एटीएम असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:00 IST

दुर्लक्ष : अनेक ठिकाणी एकाच कर्मचा:याला करावी लागते ‘डबल शिफ्ट’

नंदुरबार : नंदुरबार शहरातील एटीएम सुरक्षा रक्षकांअभावी असुरक्षित असल्याचे रविवारी ‘लोकमत’तर्फे करण्यात आलेल्या सव्रेक्षणात दिसून आल़े एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेचे एटीएम वगळता इतर बँकांच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े रविवारी ‘लोकमत’तर्फे नंदुरबार शहरातील विविध बँकांचे एटीएमच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला़  त्यात, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील तसेच शास्त्री मार्केट मधील एटीएम, अंधारे चौकाजवळील पंजाब नॅशनल बँक, धुळे रस्त्यावरील महाराष्ट्र बँक, अमृत चौकातील बँक ऑफ इंडिया व कॅनरा बँक, गणपती मंदिराजवळील युनियन बँक आदी बँकांच्या एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसून आल़े शहरात केवळ एचडीएफसी बँक तसेच आयसीआयसीआय बँक या दोनच बँकांच्या एटीएमजवळ सुरक्षा रक्षक असल्याचे आढळल़े त्यामुळे संबंधित बँकांना आपल्या एटीएमची सुरक्षितता गरजेची वाटत नाही काय? असा                 प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत              आह़े एकीकडे चो:यांच्या घटना वाढत असताना दुसरीकडून बँकांकडून एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, अनेक एटीएमजवळ कमालीची अस्वच्छता दिसून आली़ अनेक वेळा एटीएममधून पैसे काढताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात़ त्यामुळे साहजिकच सुरक्षा रक्षकावर ती अडचण सोडविण्याची जबाबदारी असत़े परंतु सुरक्षा रक्षकच हजर नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असत़े