शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

बंधाऱ्याची भिंत न बांधल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे या बंधाºयातून निघालेल्या पाटचाऱ्यांना यंदा पाणीच आले नाही. परिणामी टेंभली, आसूस, लोणखेडा, डोंगरगाव, शिरूड येथील शेतकºयांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. ही भिंत पावसाळ्यापुर्वी बांधावी अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गोमाई नदीला वेळोवेळी पूर आला होता. या पुरामुळे कवळीथ येथील ब्रिटीशकालीन बंधाºयाची पाटचारींची भिंत पडली होती. परिणामी या बंधाºयातून निघणाºया पाटचाºयांचे पाणी बंद झाले आहे. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधीक पाऊस होऊनही यंदा पाटचाºयांना पाणीच आले नसल्यामुळे टेंभली, आसूस, लोणखेडा, डोंगरगाव, शिरूड गाव व परिसरातील शेतकºयांना रब्बी व आता उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही.दरवर्षी कवळीथ बंधाºयातून लहान व मोठ्या पाटचारीला वेळोवेळी पाणी सोडले जाते. त्यामुळे या पाटचारीच्या लगत असलेल्या शेतकºयांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी मोठा दिलासा मिळत असतो. यंदा मात्र पाटचाºयांना पाणीच आले नाही. परिणामी उत्पन्नावर परिणाम झाला.पाटबंधारे विभागाने याची तातडीने दखल घेवून पडलेली भिंत तातडीने बांधणे आवश्यक आहे. येत्या चार महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. त्याआधी भिंत बांधली गेल्यास यंदा पाणी अडवून पाटचाºयांना पाणी सोडता येणार आहे. परंतु पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देवूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे.दरम्यान, भिंत बांधण्याबाबत त्वरीत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.कवळीथ बंधाºयातून निघणाºया पाटचारीमुळे सहा गावातील शेतकºयांना त्याचा लाभ होतो. यंदा मात्र पाटचारी कोरडीच राहिली. बंधारा व पाटचारीची भिंत तातडीने बांधावी व त्यातून पाणी सोडले जाईल याबाबत नियोजन करून शेतकºयांना दिलासा द्यावा.-जयप्रकाश पाटील,संचालक,सातपुडा साखर कारखाना.