शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याची भिंत न बांधल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे या बंधाºयातून निघालेल्या पाटचाऱ्यांना यंदा पाणीच आले नाही. परिणामी टेंभली, आसूस, लोणखेडा, डोंगरगाव, शिरूड येथील शेतकºयांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. ही भिंत पावसाळ्यापुर्वी बांधावी अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गोमाई नदीला वेळोवेळी पूर आला होता. या पुरामुळे कवळीथ येथील ब्रिटीशकालीन बंधाºयाची पाटचारींची भिंत पडली होती. परिणामी या बंधाºयातून निघणाºया पाटचाºयांचे पाणी बंद झाले आहे. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधीक पाऊस होऊनही यंदा पाटचाºयांना पाणीच आले नसल्यामुळे टेंभली, आसूस, लोणखेडा, डोंगरगाव, शिरूड गाव व परिसरातील शेतकºयांना रब्बी व आता उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही.दरवर्षी कवळीथ बंधाºयातून लहान व मोठ्या पाटचारीला वेळोवेळी पाणी सोडले जाते. त्यामुळे या पाटचारीच्या लगत असलेल्या शेतकºयांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी मोठा दिलासा मिळत असतो. यंदा मात्र पाटचाºयांना पाणीच आले नाही. परिणामी उत्पन्नावर परिणाम झाला.पाटबंधारे विभागाने याची तातडीने दखल घेवून पडलेली भिंत तातडीने बांधणे आवश्यक आहे. येत्या चार महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. त्याआधी भिंत बांधली गेल्यास यंदा पाणी अडवून पाटचाºयांना पाणी सोडता येणार आहे. परंतु पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देवूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे.दरम्यान, भिंत बांधण्याबाबत त्वरीत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.कवळीथ बंधाºयातून निघणाºया पाटचारीमुळे सहा गावातील शेतकºयांना त्याचा लाभ होतो. यंदा मात्र पाटचारी कोरडीच राहिली. बंधारा व पाटचारीची भिंत तातडीने बांधावी व त्यातून पाणी सोडले जाईल याबाबत नियोजन करून शेतकºयांना दिलासा द्यावा.-जयप्रकाश पाटील,संचालक,सातपुडा साखर कारखाना.