शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने मेमरी घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

असे का होते? वारंवार मोबाईलकडे लक्ष विचार करण्याची प्रक्रिया न करणे आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष पाढे पाठ न करता ...

असे का होते?

वारंवार मोबाईलकडे लक्ष

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष

पाढे पाठ न करता कॅल्क्युलेटर वापरणे

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पद्धत वापरणे

बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

हे टाळण्यासाठी...

दिवसभर संपूर्ण कुटुंबाने मोबाईल, टीव्ही, संगणक, टॅब अशी कोणतीही स्क्रीन पाहणे टाळायचे त्याला मोबाईल फास्ट असे नाव द्यायचे.

झोपण्याच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाऊ नये, पुरेशी झोप घ्यायलाच हवी

मेमरी गेम म्हणजे बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ प्रत्यक्ष खेळणे, मोबाईलवरील गेम नव्हे

पाठांतर करणे, स्तोत्र मंत्र म्हणणे, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे

चिंतन, मनन करणे, प्राणायाम, योग, व्यायाम करणे

मुलांना,आई वडिलांना नंबर पाठ कारण...

ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचारक्षमता खुंटत आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते किंवा गणिताची आकडेमोड हेदेखील मुलांना मोबाईलशिवाय करता येण शक्य होत नाही.

-रवींद्र काशीराम कटारे, पालक, ब्राह्मणपुरी

ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुले गेम खेळत बसतात. त्यामुळे त्यांची विचार क्षमता कमी होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर वाचनाची गोडीदेखील कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे लहान मुलांना नंबर पाठ नसल्याचे दिसून येते.

-शितल रवींद्र कटारे, ब्राह्मणपुरी

शाळेचे शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे तेवढ्यापुरताच मोबाईलचा वापर करते. आई-बाबांनी ऑनलाइन क्लासव्यतिरिक मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाइलची फारसी सवय नाही.

-दिव्यानी रवींद्र कटारे, विद्यार्थिनी, ब्राह्मणपुरी

सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधी आपल्याकडे पर्याय उपलब्ध नसल्याने आपण नंबर पाठ करीत होतो. परंतु आता मोबाईलमुळे नंबर पाठ करण्याची गरजच राहिली नाही. गरज उरली नाही म्हणून मेंदूत मेमरी निर्माण करण्याची आवश्यकता राहिली नाही. यामुळे मेंदूतील मेमरीवर फिजीओलॉजीकल व सायकोलॉजीकल फरक पडत आहे.

-चंद्रकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, नंदुरबार