शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

प्रकाशा परिसरात कापसावर मिलीबग रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:43 PM

प्रकाशा : परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने शेतक:यांची चिंता वाढली आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने आक्रमण केल्याने पीक  वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.परिसरात यंदा सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू पिकांची अवस्था फारच खराब आहे. जेमतेम झालेल्या पावसावर शेतक:यांनी पेरणी व कापसाची लागवड केली आहे. ...

प्रकाशा : परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने शेतक:यांची चिंता वाढली आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने आक्रमण केल्याने पीक  वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.परिसरात यंदा सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू पिकांची अवस्था फारच खराब आहे. जेमतेम झालेल्या पावसावर शेतक:यांनी पेरणी व कापसाची लागवड केली आहे.  मात्र जोरदार पाऊस नसल्याने जमिनीतील ओल कमी आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील सर्वच पिकांना पावसाची नितांत गरज आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने  आक्रमण केल्याने हे पीक  वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. राजेश्वर पाटील, सुदाम पाटील, शरद पाटील आदी शेतक:यांच्या शेतात बोंडअळी तर जितेंद्र चौधरी, राजेंद्र चौधरी यांच्या कापूस पिकावर मिलीबग रोग आढळून येत आहे. त्यामुळे शेतक:यांची चिंता अधिकच वाढली असून जोरदार पावसाची प्रतीक्षा सर्वाना लागून  आहे.