शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

होळीसाठी स्थलांतरित मजूर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने जिल्ह्यातील मजूर उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत झाले होते. त्यात आदिवासी बांधवांचा समावेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने जिल्ह्यातील मजूर उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत झाले होते. त्यात आदिवासी बांधवांचा समावेश असून याच बांधवांचा सर्वात मोठा सण असलेल्या होळीसाठी ते मूळगावी परतले आहे.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीतील कामे नोव्हेंबरपर्यंत आटोपून बहुसंख्य मजूर रोजगारासाठी परजिल्हा व परराज्यात स्थलांतरीत झाले होते. स्थलांतर करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आदिवासी बांधवांचाच समावेश असतो. त्यानुसार यंदाही हे मजूर आक्टोबर व नोव्हेंबरमध्येच स्थलांतरीत झाले होते. यंदा धडगाव व अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील मजूर गुजरातमधील तापी, नर्मदा जिल्हा, मध्यप्रदेशातील धार, झांबुआ तर महाराष्टÑातील, पुणे, पंढरपूर, सातारा, अहमदनगर यासह विविध जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत झाले होते.याच आदिवासी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात मोठा ठरणाºया होळी उत्सवही कारखान्यांचा हंगाम संपण्याच्या कालावधीतच आला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठीच हे मजूर त्यांच्या मूळगावी परतले आहे. त्यात धडगाव तालुक्यातील चांदसैली, काकरपाटी, गौºया, झुम्मट, खामला अक्कलकुवा तालुक्यातील पिंप्रापाणी तर तळोदा तालुक्यातील आंबागव्हाण येथील मजूर परतले आहे.