शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

नंदुरबार जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीसाठी मायक्रो प्लॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उद्योग विभागाने मायक्रो प्लॅनिंग करून जिल्ह्यात जास्तीत जास्त उद्योगधंदे कसे येतील यादृष्टीने प्रय} करावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उद्योग विभागाने मायक्रो प्लॅनिंग करून जिल्ह्यात जास्तीत जास्त उद्योगधंदे कसे येतील यादृष्टीने प्रय} करावा अशा सुचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी अधिका:यांच्या बैठकीत बोलतांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वान्मती सी., तळोद्याचे तुषार दुडी, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, वनसंरक्षक केवटे, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे उपस्थित होते. सर्व विभाग प्रमुखांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यांनी सांगितले, प्रत्येक शाळा स्वच्छ असली पाहिजे. त्यात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्पची सुविधा, रंगरंगोटी चांगली पाहिजे. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. शाळाबाह्य मुलांना संबधीत विभागांनी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रय} करण्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीसाठी वाव आहे. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने मायक्रो प्लॅनिंग करून उद्योजकांना आकर्षीत करण्यासाठी प्रय} करावा. मिरची व कापूस पिकावर आधारीत उद्योगधंदे उभारणीसाठी प्रय} व्हावा असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील दुर्गम भागातील गाव, पाडय़ांर्पयत वीजेची स्थिती कशी आहे. किती गावांना वीज पुरवठा बाकी आहे याची माहिती जाणून घेत त्यांनी प्रत्येक गाव, पाडय़ार्पयत वीज पोहचावी यासाठी प्रय} झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सौर उज्रेचा पर्याय देखील ठेवावा असेही त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी आरोग्य, कृषी, जलयुक्त शिवार, उद्योग, महिला व बालकल्याण, विद्युत, आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद    यासह इतर सर्व विभागांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने झालेली तयारी, सोपविलेली कामे, त्याची अंमलबजावणी आणि तयारी याचाही आढावा घेतला.ुजिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्याची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी गुरुवारी सायंकाळी उशीरा सर्व विभागांची एकत्र संयुक्त बैठक घेतली. सर्व विभागांकडून माहिती जाणून घेत, योजनांची अंमलबजावणीची माहिती घेत त्यांनी मार्गदर्शन केले. रोजगार, शिक्षण, आरोग्य यांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले. लोकांना सहज उपलब्ध व्हा, कामे करा व लोकाभिमुख प्रशासन द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.