शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कांद्याच्या गोण्यांनी मार्केट ‘हाऊसफुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:10 IST

भाव मात्र मिळेना : शंभर टन कांदा आवक

नंदुरबार : कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आह़े गुरुवारी नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 टन कांद्याची आवक झाल्याची माहिती देण्यात आली़ परंतु भाव मिळत नसल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त केली जात आह़ेजिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कांद्याचा प्रश्न महत्वाचा ठरत आह़े कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ नंदुरबार येथील बाजार समितीत साधारणत:  200 ते 500 रुपये क्विंटल दराने कांद्याची विक्री करण्यात येत आह़े चांगला कांदासुध्दा जास्तीत जास्ती पाच रुपये प्रतीकिलो दराने विकला जात आह़े त्याचा प्रमाणे पांढ:या कांद्यालाही भाव नसल्याने शेतक:यांना कवडीमोल भावात कांद्याची विक्री करावी लागत आह़े कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतक:यांना आर्थिक संकटांचा सामोरे जावे लागत आह़े कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे कठीण होत असल्याचे  सांगण्यात आले आह़े नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळसह लगतच्या गावांमध्ये मोठय़ा संख्येने कांद्याचे उत्पादन घेतले जात असत़े त्यामुळे संबंधित गावातील कांदा उत्पादक शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसत आह़े कांद्याला भाव मिळेल या आशेने अनेक शेतक:यांनी कांदा साठवूण ठेवला होता़ परंतु तरीही भाव मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर शेवटी कांदा विक्रीला काढावा लागला़