शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

आंबाडी भाजी साठविण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील आदिवासींमध्ये वर्षभर पूरेल एवढय़ा विविध भाज्यांचे संकलन करण्यात येते त्यात. प्रमुख ठरणारी आंबाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील आदिवासींमध्ये वर्षभर पूरेल एवढय़ा विविध भाज्यांचे संकलन करण्यात येते त्यात. प्रमुख ठरणारी आंबाडी भाजीसाठी प्रत्येक परिवारात धावपळ सुरू झाली आहे. गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील सर्व शेतजमिनी डोंगर-उतारावरच्या असल्यामुळे तेथील आदिवासी बांधवांना वर्षभर हिरव्या भाज्या उपलब्ध होत नाही. त्यांना केवळ पावसाळ्यात पिकणा:या भाज्यांचाच आधार घ्यावा लागतो. त्यानुसार हे बांधव पावसाळ्यातील भाज्या वर्षभर वापरण्यासाठी साठवून ठेवतात. त्यात दोन प्रकारची आंबाडी व अधिक आंबट असलेल्या आंबाडीच्या फळावरील साल या तीन भाज्या महत्वाच्या आहे. या तिन्ही भाज्या अनेक रोगांवर उपायकारक असून त्या वर्षभरासाठी सुकवून साठवण्याची परंपरा आहे. त्याशिवाय केवळ आदिवासींमध्येच आढळणारी शेंगवर्गिय भाजी, गावरान भेंडी, जंगलात मिळणारी फुले, फळे व पालापाचोळा यासह अनेक भाज्या तयार करीत आदिवासीं बांधवांमध्ये साठवण्याची धावपळ सुरू झाली आहे. सागाच्या पानामध्ये साठविल्याने चांगले राहत असते.