शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

साक्षरता झाली 71 टक्के तरीही राज्यात शेवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:46 IST

साक्षर भारत मिशनही फेल : दहा वर्षात केवळ सहा टक्के वाढ

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याची साक्षरता दहा वर्षात 64 वरून 71 टक्केर्पयत आली असली तरी राज्यात नंदुरबार साक्षरतेबाबत सर्वात शेवट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. साक्षर भारत मिशन अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात नंदुरबारची साक्षरता सात टक्क्यांनी वाढली आहे.  साक्षरता, दरडोई उत्पन्न व मानव निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रय} सुरू आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मोजक्या आश्वासीत जिल्ह्यांमध्ये देखील नंदुरबारचा समावेश केलेला आहे. या अंतर्गत विविध विकास कामे व उपक्रम सुरू आहेत. आता साक्षरता 71 टक्केर्पयत आली असली तरी ती राज्यातील जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे.  साक्षरतेबाबत नंदुरबार आजही तळाला असल्याचे यावरून स्पष्ट होते.56 वरून 71 टक्के..नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर 2001 मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्याची साक्षरता 56.00 टक्के इतकी होती. जिल्हा निर्मितीनंतर शिक्षणाची साधने वाढली, सातुपडय़ाच्या दुर्गम भागार्पयत दळणवळण यंत्रणा पोहचली. परिणामी जिल्ह्यात साक्षरतेची टक्केवारी 55 वरून दहा वर्षात अर्थात 2011 च्या जनगणनेत 64.38 टक्केर्पयत पोहचली. तरीही जिल्हा साक्षरतेबाबत बराच मागे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा साक्षरता वाढीसाठी प्रय} सुरू झाले. त्यासाठी 2009 मध्ये सुरू करण्यात आलेल्या साक्षर भारत मिशनचा आधार घेण्यात आला. या मिशनअंतर्गत जास्तीत जास्त निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रय} सुरू झाले. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली. एवढे करूनही 2009 ते 2019 या कालावधीत साक्षरतेची आकडेवारी केवळ सात टक्क्यांनी वाढू शकली. काय होते मिशनसाक्षर भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 15 वर्षापेक्षा मोठय़ा निरक्षरांचा सव्र्हे करून त्यांना साक्षरता वर्गामध्ये आणण्यात येणार होते. या निरक्षरांना शिकविण्यासाठी अर्थात किमान तिसरी इयत्तेच्या लेव्हलचे शिक्षण समजावे यासाठी प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. या प्रेरकांना जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षीत करून त्यांना साक्षरता मिशनचे कार्य देण्यात आले. या प्रेरकांतर्फे गाव, पाडय़ांवर जावून निरक्षकांना साक्षर करण्याचे काम देण्यात आले. परंतु दहा वर्षात साक्षर भारतचे काम फारसे प्रगतीत झाले नाही हे स्पष्ट आहे.