शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

साक्षरता झाली 71 टक्के तरीही राज्यात शेवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:46 IST

साक्षर भारत मिशनही फेल : दहा वर्षात केवळ सहा टक्के वाढ

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याची साक्षरता दहा वर्षात 64 वरून 71 टक्केर्पयत आली असली तरी राज्यात नंदुरबार साक्षरतेबाबत सर्वात शेवट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. साक्षर भारत मिशन अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात नंदुरबारची साक्षरता सात टक्क्यांनी वाढली आहे.  साक्षरता, दरडोई उत्पन्न व मानव निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रय} सुरू आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मोजक्या आश्वासीत जिल्ह्यांमध्ये देखील नंदुरबारचा समावेश केलेला आहे. या अंतर्गत विविध विकास कामे व उपक्रम सुरू आहेत. आता साक्षरता 71 टक्केर्पयत आली असली तरी ती राज्यातील जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे.  साक्षरतेबाबत नंदुरबार आजही तळाला असल्याचे यावरून स्पष्ट होते.56 वरून 71 टक्के..नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर 2001 मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्याची साक्षरता 56.00 टक्के इतकी होती. जिल्हा निर्मितीनंतर शिक्षणाची साधने वाढली, सातुपडय़ाच्या दुर्गम भागार्पयत दळणवळण यंत्रणा पोहचली. परिणामी जिल्ह्यात साक्षरतेची टक्केवारी 55 वरून दहा वर्षात अर्थात 2011 च्या जनगणनेत 64.38 टक्केर्पयत पोहचली. तरीही जिल्हा साक्षरतेबाबत बराच मागे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा साक्षरता वाढीसाठी प्रय} सुरू झाले. त्यासाठी 2009 मध्ये सुरू करण्यात आलेल्या साक्षर भारत मिशनचा आधार घेण्यात आला. या मिशनअंतर्गत जास्तीत जास्त निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रय} सुरू झाले. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली. एवढे करूनही 2009 ते 2019 या कालावधीत साक्षरतेची आकडेवारी केवळ सात टक्क्यांनी वाढू शकली. काय होते मिशनसाक्षर भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 15 वर्षापेक्षा मोठय़ा निरक्षरांचा सव्र्हे करून त्यांना साक्षरता वर्गामध्ये आणण्यात येणार होते. या निरक्षरांना शिकविण्यासाठी अर्थात किमान तिसरी इयत्तेच्या लेव्हलचे शिक्षण समजावे यासाठी प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. या प्रेरकांना जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षीत करून त्यांना साक्षरता मिशनचे कार्य देण्यात आले. या प्रेरकांतर्फे गाव, पाडय़ांवर जावून निरक्षकांना साक्षर करण्याचे काम देण्यात आले. परंतु दहा वर्षात साक्षर भारतचे काम फारसे प्रगतीत झाले नाही हे स्पष्ट आहे.