शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या गुरूमंत्रानेच आयुष्य प्रकाशमान झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत गेले आणि आपण घडत गेलो पण जीवनाला खऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत गेले आणि आपण घडत गेलो पण जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती वडीलांनी दिलेल्या शिक्षणाच्या गुरूमंत्राने. शिक्षणातूनच जीवन आणि समाज घडविता येतो. दीन दु:खी समाजाला प्रकाश देता येतो, असे आपले वडील यशवंत सोमजी पाटील हे नेहमी म्हणत आणि त्याच प्रेरणेने आपले आयुष्य प्रकाशमान केले असे, उद्योगपती रवींद्र पाटील सांगतात.रवींद्र पाटील हे मुळ ब्राह्मणपुरी, ता.शहादा या छोट्याशा गावातील रहिवासी. सद्या मात्र ते पुण्यात सहा उद्योग चालवितात, अनेकांना त्यांनी रोजगार दिला, ग्रामीण भागातील हा तरूण उद्योजक आंतरराष्टÑीय बाजार पेठेतही आपली छाप निर्माण करीत आहे. आपल्या गुरू विषयी ते सांगतात. आपण एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. बालवयापासूनच आपली शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेता वडीलांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मुंबई सारख्या शहरात आयआयटीमध्ये शिक्षणासाठी पाठविले आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळत होती. पण उद्योग क्षेत्रात काम करण्याचा वडीलांनी सल्ला दिला. खूप संघर्ष करावा लागला पण संघर्षानंतरचे फळ चांगलेच असते त्याचा अनुभव आपणही घेतला. या काळात आई आणि पत्नीचेही खूप सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. खरे तर आयुष्याच्या टप्या टप्प्यात भेटणारे मित्र, मोठ्या लोकांची भेट, सोबत काम करणारे सहकारी यांच्याकडूनही खूप काही शिकायला मिळाले. जे-जे चांगले ते सर्वांकडून घेता आले आणि त्यातूनच आयुष्याचा पुष्पगुच्छ गुंफता आला.बालपणीच आई-वडीलांनी दिलेली खरे बोलण्याची शिकवण आयुष्यात मोलाची ठरली.कितीही संकट आले तरी त्याला शांतपणे सामोरे जाण्याची वडीलांची शिकवण महत्त्वाची ठरली.स्वत:शी व आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्याचा त्यांनी सल्ला दिला होता.आयुष्यात घेणाºयापेक्षा देणारे व्हावे. दुसºयाला नेहमी मदत करावी ही शिकवण मिळाली होती.शब्द तोलून बोलावे ही शिकवण आज उपयोगी ठरत आहे.आपला जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील शिकलेले नसले तरी त्यांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी आग्रह धरला. त्यासाठी सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. विशेषत: वडीलांनी बालपणीच जे संस्कार व शिकवण दिली ती मनात कायम स्वरूपी कोरली गेली. त्या वेळी त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आयुष्यात जणू गुरूमंत्र बनले आणि त्यातूनच आयुष्य फुलत गेले आणि जीवन खºया अर्थाने प्रकाशमान झाले.