शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

23 वर्षापासून सातबारा उता-यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 12:54 IST

तहसीलदारांना साकडे : तळोदा तालुक्यातील अतिक्रमीत वनजमीनधारकांची व्यथा

तळोदा : गेल्या 23 वर्षापासून वनअतिक्रमित जमिनी महसूली  होऊनही अतिक्रमणधारक आदिवासी शेतक:यांना अजूनपावेतो जमिनीचे सातबारे मिळाले नसल्याने या शेतक:यांनी तहसीलदारांना साकडे घातले. दरम्यान, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले.तळोदा तालुक्यातील कालीबेली, माळखुर्द, जामोनीपाडा, अमोनी, ढेकाटी, चौगाव खुर्द, धवाळीविहीर येथील जवळपास 800 शेतकरी 1978 पासून वनअतिक्रमीत जमीन आजतागायत खेडत असून ही जमीन शेतक:यांच्या  ताब्यात आहे. शिवाय 1994 पासून शासनाने सदर अतिक्रमीत जमिनी महसूलीदेखील केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असताना गेल्या 23 वर्षापासून जमिनीचा सातबारा देण्याबाबत प्रशासनाने उदासीन धोरण घेतले आहे. सातबा:याअभावी जमीन असूनही भूमिहीन असल्याची गत आमची झाल्याची व्यथा या शेतक:यांनी  व्यक्त केली आहे. वास्तविक त्यांनी अतिक्रमीत जमिनीसाठी तब्बल 40 वर्षे शासनाविरोधात लढा दिला होता. या लढय़ानंतर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय मिळवून दिला. तेव्हा आम्हास जमिनी मिळाल्या. आता सातबारा उता:यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठीदेखील अनेकवेळा मोर्चे, आंदोलने, निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्यावर तातडीने कार्यवाही होण्याऐवजी दिरंगाईचे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे या शेतक:यांनी पुन्हा सातबारा उता:यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेऊन तातडीने साताबारा उतारे देण्याची मागणी केली. 2011 मध्ये तत्कालीन प्रशासनाने या शेतक:यांसोबत सातबारा देण्याबाबत प्रत्यक्ष चर्चाही  केली होती. मात्र त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. परिणामी आजही हे शेतकरी आपापल्या जामिनीच्या सातबारा उताराच्या प्रतीक्षेत आहेत. निदान आता तरी आपण आपल्या स्तरावर कार्यवाही करून सातबारे उतारे द्यावेत, अशी मागणी अमोनीचे उपसरपंच दिलीप पावरा, कालूसिंग वळवी, जगन वळवी, मगन वळवी, समका वसावे, लीला वसावे, विमल वसावे, दिवल्या वळवी, कालीबाई वळवी, सारपीबाई वसावे आदींनी केली आहे.