शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोठली ग्रामपंचायत झाली ‘पेपरलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:01 IST

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत : संपूर्ण संगणकीकरण

संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ‘पेपरलेस’ ग्रामपंचायत झाली आह़े ग्रामपंचायतीकडून सर्व दाखले ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत असून ग्रामपंचायतीचा कारभारदेखील फायलीमुक्त होणार आह़े येथील कर्मचा:यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून तेही आता ‘टेकAोसेव्ही’ होत असल्याचे दिसून येत आह़ेशासकीय कामकाज म्हटले म्हणजे कार्यालयांमध्ये फायलींचे गठ्ठे, सर्वत्र दिसून येणारे शासकीय कागपत्रांचे ढिग व त्यावर साचलेली धुळ आदी विदारक चित्र असत़े त्यामुळे शासकीय कार्यालयांचे जास्तीत जास्त कामकाज हे ‘पेपरलेस’ व ‘टेकAोसेव्ही’ पध्दतीने व्हावे यासाठी शासनाकडून आग्रह धरण्यात येत आह़े ‘पेपरलेस’ व्यवहारामुळे स्मार्टवर्कसोबत पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मदत होत असत़े हेच गांर्भीय ओळखत नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द ग्रामपंचायतीने ‘पेपरलेस’ काम करण्याचे शिवधनुष पेलण्याचा निर्णय घेतला़ सुरुवातीला याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आल़े परंतु सर्व विचाराअंती गेल्या 1 एप्रिलपासून ग्रामपंचायतीत सर्व व्यवहार ‘पेपरलेस’ पध्दतीने सुरळीत होत आहेत़ त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी तसेच कर्मचा:यांचाही आत्मविश्वास आता दुनावला आह़े ग्रामपंचायतीत होत असलेल्या या बदलाला गावातील ग्रामस्थांनीही सकारात्मक पध्दतीने स्विकारलेले दिसून येत आह़े  ‘पेपरलेस’ कारभारासाठी ग्रामस्थांकडूनही मोठी मदत मिळत असल्याचे सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतीअंतर्गत सुरु असलेले विविध कामे ई-ग्राम या सॉफ्टवेअरव्दारे करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यात, जन्म-मृत्यू दाखले, घरपट्टीची पावती, सात नंबरचा सामान्य व वैयक्तिक उतारा, रहिवासी दाखला, विविध करांची वसुली पावती आदींचा समावेश आह़ेया सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास शासनाच्या हेल्पलाईन नंबरव्दारे तक्रार नोंदणीची सुविधादेखील उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आल़े यासोबतच ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्डही आता ऑनलाईन ‘सेव्ह’ करण्यात येणार आह़े