शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कडबा विक्रीतून मिळतो रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

कडबा वाहतूक करताना काळजी घेण्याची गरज कडबा वाहतूक करताना व्यापारी व वाहनधारक यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा कडबा ...

कडबा वाहतूक करताना काळजी घेण्याची गरज

कडबा वाहतूक करताना व्यापारी व वाहनधारक यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा कडबा पूर्णत: सुकलेला असल्याने त्वरित पेट घेतो. त्यामुळे आगीच्या सानिध्यात तो येणार नाही, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. शिवाय शेत-शिवारातून वाहनातून चारा वाहतूक करताना शेत-शिवारातील विजेच्या तारांना चाऱ्याचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा कमी उंचीवर किंवा लोंबकळणाऱ्या असतात. त्यात कडबा अडकून शॉर्ट सर्किटची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रस्त्यावर वाहतूक करताना कडबा झाकून वाहतूक केला गेला पाहिजे. कारण कडब्याच्या वाहनाच्या मागील वाहनधारकांवर कडब्याच्या उडणाऱ्या कचऱ्याला तोंड द्यावे लागते. याचा सर्वाधिक त्रास हा दुचाकीस्वारांना होता. तो कचरा अचानकपणे नाका-तोंडात किंवा डोळ्यात जातो व वाहनधारकांना त्याचा त्रास होतो. त्यातून अपघाताची शक्यता निर्माण होते.

बाहेरील पशुपालक कडब्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करून घेत आहेत. यातून अनेकांना रोजगारही मिळतो व शेतकऱ्यांनादेखील मदत होत असते.

-रेल्या तडवी, कडबा उत्पादक शेतकरी, रोझवा पुनर्वसन