शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाच्या माहितीसाठी कृषी विभागातर्फे स्वतंत्र अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सध्या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना हवामानाची बिनचूक माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ‘मेघदूत’ अ‍ॅप ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सध्या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना हवामानाची बिनचूक माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ‘मेघदूत’ अ‍ॅप विकसीत केले आहे. या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना नियमित पाऊस, वादळ, तापमान यासह हवामानाची माहिती मिळणार असून, योग्य सल्लाही देण्यात येणार आहे.या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकºयांना घरबसल्या आवश्यक ती माहिती मोफत मिळणार आहे. मेघदूत अ‍ॅपचा वापर करीत शेतकºयांना पिकांचे योग्य नियोजन करीत हवामानामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी मेघदूत अ‍ॅपचा वापर करणे अपेक्षित आहे.गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलामुये दरवर्षी शेतकरी बांधवांचे नुकसानीचे प्रमाण वाढतच चालले आहे. या बदलांमुळे शेतकºयांच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन आर्थिक झळ सोसावी लागत आहे. हवामानातील बदलांविषयी शेतकºयांना त्वरित माहिती मिळावी व त्यानुसार शेतकºयांना त्यांच्या पिकांचे निायेजन करता यावे यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्था पुणे यांच्यातर्फे शेतकरºयांच्या मदतीसाठी मेघदूत अ‍ॅप विकसीत करण्यात आले आहे.मेघदूत अ‍ॅपच्या माध्यमातून देशातील तसेच महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यातील मागील १० दिवसांचे हवामान पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज, त्याचबरोबर कृषी व पशू सल्ला मोफत उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकºयांना हवामानाचा अंदाज पाहून पिकाचे नियोजन करता येते. पिकाला पाणी देणे, फवारणी करणे, खते देणे, आंतरमशागतीची कामे करणे सोयीचे होते.हे अ‍ॅप शेतकºयांसाठी फार उपयोगी असून, त्याच्या सहाय्याने शेतकरी जिल्ह्याच्या पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज, तापमान, आर्द्रता, वाºयाचा वेग, वाºयाची दिशा, पाऊस आदींबाबत माहिती मिळू शकतो. या अ‍ॅपवर शेतकºयांना पीकनिहाय व पशुंबाबतदेखील सल्ला मिळू शकतो. विशेष करून शेतकºयांना ही सर्व माहिती मातृभाषेत म्हणजेच मराठीत मिळण्याची सोय आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी या अ‍ॅपला ग्रामीण कृषी मोसम सेवा- कृषी हवामान केंद्राकडून माहिती पुरविली जात आहे.नंदुरबार येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा-कृषी हवामान केंद्रामार्फत मेघदूत अ‍ॅपबाबत शेतकºयांमध्ये जनजागृती केली जात आहे. शेतकºयांसाठी हे अ‍ॅप फारच फायदेशीर आहे. -सचिन फड,कृषी हवामान तज्ज्ञ, नंदुरबार