शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शहादा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 20:47 IST

शहादा : सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमुळे पाणीदार तालुका अशी ओळख असलेल्या शहादा तालुक्यात यंदा टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे़ ...

शहादा : सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमुळे पाणीदार तालुका अशी ओळख असलेल्या शहादा तालुक्यात यंदा टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे़ गेल्या दोन महिन्यांपूर्वी ४१ गावे आणि १५ पाडे पाणीटंचाईग्रस्त होती़ यात वाढ झाली असून तालुक्यात २० गावे नव्याने टंचाईग्रस्त असल्याचे समोर आले आहे़१ लाख ३ हजार ५६५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहादा तालुक्यातील १८० गावांपैकी ४१ गावे यंदा तीव्र टंचाईचा सामना करत आहेत़ यातून ८६ हजार १४५ नागरिक बाधित झाले आहेत़ तालुक्याच्या एकूण ४ लाख ७ हजार ९६८ लोकसंख्येपैकी एकतृृतीयांश नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसत असल्याने प्रशासनाने तात्पुरती योजना आणि हातपंप टाकण्याचे काम हाती घेतले होते़ यानंतरही येथील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करत आहेत़ दरम्यान तालुक्यातील २० गावे नव्याने टंचाईग्रस्त म्हणून समोर आली आहेत़ या गावांकडून उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दिले असल्याची माहिती आहे़ परंतू त्यावर कारवाई सुरु झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे़ केवळ एका महिन्यात गावांची संख्या २० झाल्याने चिंता व्यक्त होत असून जून महिन्यापर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे़ शहादा तालुक्यातील ओझर्टा, उजळोद, कवठळ त़श, कुकावल, कोठली त़सा, कुरंगी, गोगापूर, चिरखान, चांदसैैली, चांदसैैलीचा घोडलेपाडा, जावदे त़ह, टेंभे त़श, टेंभली, होळ गुजरी, आसुस, दामळदा, धांद्रे बुद्रुक, नागझिरी, नंबरपाडा, अंधारपाडा, आदल्यापाडा, भुरीनमळपाडा, कुंड्यापाणी, शंकरपाडा, आमलीपाणी, कहाटूळ, निंभोरा, जयनगर, उभादगड, न्यू असलोद, पिंपर्डे, भोंगरा, मंदाणा, बामखेडा त़त़, बोराळे, भातकुट, जाम, भोरटेक, चिखली खुर्द, भुलाणे, सटीपाणी, मलगाव, राणीपूर, केलापाणी, लोंढरे, लक्कडकोट, लोहारे, तिधारे, कलमाड त़ह़, वरुळ त़श, सोनवद त़श, सावळदा, लोणखेडा, नांदर्डे, अभणपूर, वाघोदा ही गावे तीव्र टंचाईग्रस्त म्हणून गणली जात आहेत़